भारतीय समाजशास्त्राचे जनक कोण आहे *?
ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले .
ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले .
समाजशास्त्र : मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास. ‘ समाजशास्त्र ’ ही संज्ञा ऑग्यूस्त काँत (१७९८- १८५७) याने रूढ केली.
तत्पूर्वी समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधांविषयी विश्र्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न
आपले गट आणि समाजातील आपले मोठे संबंध असलेले संबंध आपले स्वतंत्र विचार आणि वर्तणूकसंदर्भ समूह नियम आणि उपयोगाद्वारे वर्तन व्यक्त करणे या इंद्रियगोचरतील सर्वात सहजपणे दिसणारे उदाहरण आहे.
संदर्भ ग्रूपची संकल्पना समाजशास्त्राचे सर्वात मूलभूत आहे.
समाजशास्त्री मानतात की आपले गट आणि
समाज : समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. या उक्तीनुसार दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदांतील स्त्री-पुरूषांचा जनसमुदाय या अर्थी वापरला जातो.
केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे.
सामाजिक बदलाचे ऑग्यूस्त काँत, स्पेन्सर, कार्ल मार्क्स यांनी मांडलेले सिद्धांत दिशात्मक स्वरूपाचे म्हणता येतील. पारेअतो (१८४८-१९२३) याने त्याऐवजी चकात्मक स्वरूपाचा सिद्धांत मांडला. अभिजनवर्गाचे अतार्किक अशा जनसमुदायावर असणारे प्रभुत्व आणि सत्ता काबीज करण्यासाठी अभिजनवर्गाचेच एका अर्थाने होणारे अभिसरण, ह्या कल्पनेतून सामाजिक
पूर्ण वाचा →सामाजिक आंतरक्रिया चे प्रकार:
(१) त्या आंतरक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या.
(२)संबंधित व्यक्तींची परस्परांशी असलेली जवळीक.
(३) सामाजिक आंतरक्रियांमागे असलेल्या ⇨सामाजिक प्रक्रिया.
सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक व औपचारिक हे दोन प्रमुख प्रकार होत. अनौपचारिक सामाजिक नियंत्रणात अधिकतर धार्मिक परंपरा व रीतिरिवाज, रुढी, लोकाचार आणि लोकनीती ही साधने प्रभावी ठरतात. या साधनांमध्ये धर्म हा सामाजिक नियंत्रणाचा सर्वांत प्रभावी प्रकार होय. समाजात धर्माचे महत्त्व विलक्षण
पूर्ण वाचा →सामाजिक परिवर्तनाच्या स्वरुपासंबंधी दोन सिद्घांत सांगितलेले आहेत. एक, सामाजिक परिवर्तन चकाकार स्वरुपाचे असते आणि दुसरे, रेषाकार स्वरुपाचे असते. कोणत्याही घटनांची जेव्हा अगदी पूर्वीची पुनःपुन्हा आवृत्ती होते, तेव्हा चकाकार स्वरुपाचे परिवर्तन घडते
पूर्ण वाचा →अशी क्रिया जी इतर लोकांच्या कृतींशी संबंधित आहे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक साधनांनुसार त्यांच्याकडे निर्देशित केली जाते.
एखादी कृती तीन निकषांची पूर्तता केल्यास ती सामाजिक बनते: 1) ती अर्थपूर्ण आहे, म्हणजे. व्यक्तीद्वारे समजलेली उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने; 2) हे
राहणीमान म्हणजे संपत्ती, आराम, भौतिक वस्तू आणि विशिष्ट सामाजिक -आर्थिक वर्ग किंवा भौगोलिक क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या गरजा. दुसरीकडे, जीवनाची गुणवत्ता ही एक व्यक्तिपरक संज्ञा आहे जी आनंद मोजू शकते
पूर्ण वाचा →