प्रश्नांची यादी

चार्ल्स वुडचा खलिता कधी प्रसिद्ध झाला? open

या समितीच्या वृत्तांतावर आधारित असा अहवाल वा खलिता संचालक मंडळाने (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) दिनांक १९ जुलै १८५४ रोजी पाठविला. ब्रिटिश अधिकारी चार्ल्‌स वुड याच्या आग्रहावरून हा अहवाल लिहिला गेल्याने, त्यास 'वुडचा अहवाल' असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

नताली वुडचा मृत्यू कशामुळे झाला? open

हॉलिवूड अभिनेत्री नताली वुड हिचा मृत्यू २९ नोव्हेंबर १९८१ रोजी वयाच्या ४३ व्या वर्षी कॅलिफोर्नियातील सांता कॅटालिना बेटाजवळ यॉटवरून (नौका) पडून बुडल्यामुळे झाला

पूर्ण वाचा →

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान कोणता किल्ला आहे? open

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

पूर्ण वाचा →

अष्टप्रधान मंडळातील पंडितरावाचे कार्य काय होते ? open

हे सर्व करणे एकट्याचे काम नव्हते म्हणून त्यांनी या सर्व कामाची जबाबदारी आपल्या स्वराज्यातील शूर वीर विश्वासू मावळे यांना महाराज यांच्या अनुपस्थितीत तसेच उपस्थितीत स्वराज्याचा कारभार चालवणे,त्याचे कामकाज करण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती

पूर्ण वाचा →

छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान पेशवे कोण होते? open

या लेखात आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ याविषयी जाणून घेऊ. अष्टप्रधान मंडळात एकूण आठ पदे असत व ही पदे पुढीलप्रमाणे पेशवा किंवा मुख्य प्रधान, मुजुमदार किंवा अमात्य, सचिव अथवा सुरनीस, डबीर अथवा सुमंत, सरसेनापती, पंडितराव अथवा दानाध्यक्ष, वाकनीस आणि मुख्य न्यायाधीश.

पूर्ण वाचा →

आग्र्याहून पळून जाण्यासाठी शिवाजीने कोणती रणनीती वापरली? open

मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली? open


"महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला हे खरे आहे. परंतु लोकमान्य टिळकांनीच तिच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली

पूर्ण वाचा →

राज्याभिषेक वेळी काय होते? open

या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या.

पूर्ण वाचा →