प्रश्नांची यादी
जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचा समावेश असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या पूर्वीच्या संस्थानाच्या अर्ध्या भागावर भारताचे नियंत्रण आहे, तर आझाद काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान या दोन प्रांतांमध्ये विभागलेल्या प्रदेशाच्या एक तृतीयांश भागावर पाकिस्तानचे नियंत्रण आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती. त्यावेळीच देशाच्या नव्या राजधानीचा त्यांनी पाया घातला होता.
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi १९०१ मध्ये दिल्ली हे एक छोटे शहर होते आणि लोकसंख्या ४ लाख होती. १९११ मध्ये ब्रिटीश भारत याची राजधानी बनल्यामुळे त्याची लोकसंख्या वाढू लागली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले आणि मुंबई व पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NA.
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi मराठवाडा हा सम्राट प्रसेनजित महाराजांचे राज्य म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान सम्राट प्रसेनजित महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. मराठवाडा संस्थापक सम्राट प्रसेनजित महाराज आहेत. माहूर ही मराठवाड्याची प्रथम राजधानी होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. 'आंबेमोहोर' हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi ज्यांचे शेतीचे क्षेत्र मर्यादित आहे त्यांच्यासाठी मिश्र पीक पद्धत निश्चितच फायद्याची आहे. महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार : (१) विदर्भ, मराठवाडा व खानदेश (जिरायत) : ज्वारी व उडीद बाजरी आणि मटकी अथवा मूग कापूस (१०–१५ ओळी) व तूर (१ ते २ ओळी) व अधून मधून अंबाडी वा तीळ कापूस
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi