प्रश्नांची यादी
पहिल्या योजनेच्या काळात वार्षिक औद्योगिक विकासाचा दर किती टक्के होता?
एकंदर औद्योगिक विकासाच्या भांडवल गुंतवणुकीपैकी पहिल्या पंचवार्षिक योजनेत सरकारी क्षेत्राचा वाटा १९ टक्के होता, तो दुसर्या, तिसर्या व चौथ्या पंचवार्षिक योजनांत अनुक्रमे ५२ टक्के, ५९ टक्के व ५८ टक्के झाला.
पहिल्या पंचवार्षिक योजनेतील एकूण प्रगतीचा आढावा घेतल्यास असे दिसते की, सरकारी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi विधानसभेची मुदत किती वर्ष असते?
मुदत. विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. तथापि, मुख्यमंत्र्यांना विधानसभेत वास्तविक बहुमताचा पाठिंबा असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून राज्यपाल त्यापूर्वी ते विसर्जित करू शकतात.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात नामनिर्देशित आमदार
केंद्र सरकार पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडून आलेल्या आमदारांप्रमाणे समान अधिकार उपभोगत असलेल्या तीन आमदारांपर्यंत नामनिर्देशित केले जाऊ शकते.
विधानसभेचा सदस्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi विविध हितसंबंधियांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा व सल्लामसलत करून स्थूलमानाने सर्वसंमत होऊ शकेल, अशा योजना आखाव्या लागतात. वीसपंचवीस वर्षांसाठी दूरदर्शी नियोजन करावयाचे व त्या नियोजनाच्या अनुरोधाने पंचवार्षिक योजना तयार करावयाच्या, हे सर्वसाधारण तंत्र भारताच्या नियोजन आयोगाने स्वीकारले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते?
नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष गुलज़ारीलाल नन्दा होते.
नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?
१९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते.
भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग, इ.स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi व्युहरचना म्हणजे काय?
व्यापार योजना, प्रबंधन, व्यवस्थापन, दैनंदिन कार्य इत्यादी संदर्भात आहेत. व्यवसायातली व्यूहरचना समजण्यासाठी वरच्या गोष्टींचा संदर्भ आवश्यक आहे. भविष्यात काय घडणार आहे, कोणत्या समस्या येणार आहेत, याचे सटीक पूर्वानुमान करणे कठीण असले तरीही आपण परिस्थितीचे अवलोकन करून बऱ्याच गोष्टींचे छान आकलन करू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi नीती आयोगामध्ये नीती म्हणजे काय?
नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?
१९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते.
भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग, इ.स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे होते. १ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi