प्रश्नांची यादी
मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. त्यांनी मोठ्या संघर्षाने आणि मुसद्दीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi राजकीय प्रतीक
भारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi 1680 मध्ये ते आमांश आणि तापाने आजारी पडले आणि अखेरीस 3 एप्रिल रोजी वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यामुळे हा योग्य पर्याय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi एखादा हुकूम, आज्ञा, दान, अग्रहार या अधिकृत दस्तऐवजांवर राजमुद्रा करण्यात येई. ही प्रथा भारताच्या विविध भागांत प्रचलित होती. निरनिराळ्या प्रदेशांत केल्या गेलेल्या उत्खननांत आणि समन्वेषणात विविध प्रकारच्या मुद्रा सापडलेल्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सत्यमेव जयते राज्य चिन्ह हे सारनाथ येथील अशोकाच्या सिंहाच्या राजधानीचे रूपांतर आहे. मूळमध्ये, चार सिंह आहेत, मागे मागे, गोलाकार अॅबॅकसवर, जे स्वतःच घंटा-आकाराच्या कमळावर विसावलेले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi 19 फेब्रुवारी 1630 या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi शिवरायांच्या सैन्यात मराठे सर्वात जास्त होते, सर्सेनापति मराठा होते, तसेच महाराज स्वता जातीने मराठाच होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi