प्रश्नांची यादी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार एक विशिष्ट कालावधी दरम्यान रहिवासी आणि अनिवासी यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा सारांश देणारे सांख्यिकी विवरण म्हणून व्यवहारतोल ची व्याख्या करते. व्यवहारतोल, मुळात, देशाच्या रहिवाशांनी केलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची नोंद आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi बजेट मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मिनिस्ट्री आपापल्या विभागाला ला लागणाऱ्या खर्चाचा आकडा देऊन त्याप्रमाणे मागणी संसदेपुढे मांडते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi नवीन औद्योगिक धोरण 1991 मध्ये, उच्च प्राधान्य असलेल्या उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला 51% पर्यंत परवानगी दिली जाईल. भारत सरकारने 1991 साली नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले. अधिक मुक्त आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी ते स्वीकारण्यात आले.
परिणामी देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. उदारीकरणाच्या मार्गावर पुढे चालतांना सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात 49
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प असे म्हणतात. सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त असतो व मिळणारे उत्पन्न कमी असते, अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi १९८९-९० वर्षासाठी चालू खात्यावरील तूट रु. ११,३५० कोटी म्हणजे जीडीपीच्या २.३ टक्के होती ती १९९०-९१ मध्ये रुपये १७,३५० कोटी म्हणजे जीडीपीच्या ३.१ टक्क्यांपर्यंत वाढली. १ जुलै ते ३ जुलै १९९१ या तीन दिवसांत रुपयाचे दोन टप्प्यांत अनुक्रमे ७ ते ९ टक्के आणि ११ टक्के इतके अवमूल्यन करण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द सर्वप्रथम 1733 मध्ये इंग्लंड मध्ये वापरण्यात आला. व्याख्या : येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi मंत्रालय आहे. भारतात, वित्तीय धोरण वित्त मंत्रालयाने आपल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांद्वारे तयार केले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शासनाला ह्या उद्येशांचे योग्य ते मिश्रण साधरण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी सहा राजकोषीय साधने वापरता येतात:कर आकारणे, खर्च करणे, कर्ज उभारणे, कर्ज देणे आणि खरेदी व विक्री व्यवहार करणे. ह्या साधनांचा सयुक्तिक व विवेकपूर्ण वापर करणे यालाच 'राजकोषीय नीती' म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वात मोठे व असंघटित क्षेत्र आहे.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi वर्ल्ड बँकेची 1944 ला स्थापना झाली. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी. येथे आहे
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi