वाणिज्य बँकेत मुदत ठेव जास्तीत जास्त किती कालावधी पर्यंत करता येते?
विशेष म्हणजे, या ठेवींचा जास्तीत जास्त कालावधी १० वर्षे आहे.
पूर्ण वाचा →विशेष म्हणजे, या ठेवींचा जास्तीत जास्त कालावधी १० वर्षे आहे.
पूर्ण वाचा →विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजे काय?
परदेशात असलेल्या एखाद्या व्यक्ती किंवा फर्मकडून देशामध्ये केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीला थेट विदेशी गुंतवणूक म्हणतात. सामान्यत: एफडीआय म्हणजे जेव्हा एखादी परदेशी संस्था एखाद्या देशातील कंपनीच्या शेअर्समध्ये मालकी मिळवते किंवा त्यावर नियंत्रण ठेवते किंवा तेथे व्यवसाय स्थापित करते.
परकीय थेट गुंतवणूक
परदेशात असलेल्या एखाद्या व्यक्ती
स्टेट बँक ऑफ इंडिया चे सुरुवातीचे नाव काय होते?
सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.
एकल कंपनीची ठळक वैशिष्ट्ये
यांच्या नावाप्रमाणेच यात फक्त एकच सभासद असतो. तोच भागधारक आणि संचालक असतो.
सेवा सहकारी संस्था म्हणजे काय?
शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरज भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय.
महाराष्ट्रात २.३ लाख सहकारी संस्था आहेत
पूर्ण वाचा →भारतातील सहकारी चळवळ : भारतातील सहकारी चळवळीची सुरूवात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या समस्येतून निर्माण झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस न्या. म. गो. रानडे यांनी सहकारी पद्धतीचा पुरस्कार आपल्या लिखाणातून केला. बडोदयाला तशी एक ‘ परस्पर सहयोगी मंडळी ’ स्थापन झाली होती परंतु त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. १८७५-७६ व १८९८-१९०० या दोन
पूर्ण वाचा →सहकारी संस्थेची नोंदणी.
महाराष्ट्रातील सहकाररी संस्थांची नोंदणी सहकारी संस्था कायदा १९६० नुसार करावी लागते. संपूर्ण राज्यासाठी एक रजिस्ट्रार असतो आणि तोच कायद्याची अंमलबजावणी करतो. त्याच्या मदतीला विभागीय स्तरावर खायक रजिस्ट्रार आणि जिल्हा पातळीवर जिल्हा रजिस्ट्रार असतात. तालुका पातळीवर जिल्हा रजिस्ट्रारच्या वतीने कार्य करण्यासाठी सहायक
इतिवृत्त म्हणजे काय?
इतिवृत्त : (क्रॉनिकल). महत्त्वपूर्ण प्राकृतिक व ऐतिहासिक घटनांची कालक्रमानुसार केलेली नोंदणी. इतिहासलेखन आणि इतिवृत्त यांची आधारसामग्री एकच असली, तरी या दोन लेखनप्रकारांत फरक आहे. इतिवृत्ते जुन्या काळात निर्माण झाली असून त्यांत मुख्यतः सर्वसाधारण वाचकांसाठी सरळ व वस्तुनिष्ठ भूमिकेवरून रचनाकाराला ठळक ठळक वाटणाऱ्या घटना कालनिर्देशासह संकलित केलेल्या असतात.
घटना पत्रक म्हणजे काय?
घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज .
घट्नात्रकातील कलमे :-
१. नाम कलम - कंपनीचे नाव
२. स्थळ कलम - कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्याचे नाव .
३. उददेश कलम - कंपनीचे मुख्य उद्दिष्ट्य आणि कार्यकक्षा