प्रश्नांची यादी

महात्मा गांधींनी किती वर्षे आफ्रिकेत काढली? open

गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली.

पूर्ण वाचा →

सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली तेव्हा ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? open

महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात फेब्रुवारी १९३१ मध्ये बैठक सुरू झाली आणि मार्च ५ १९३१च्या बैठकीत दोघांमध्ये करार झाला तो करार गांधी-आयर्विन करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ समाप्त झाली.

पूर्ण वाचा →

असहकार चळवळ काय आहे? open

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.

पूर्ण वाचा →

असहकार आंदोलन कधी झाले? open

असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.

पूर्ण वाचा →

गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय का घेतला? open


गांधीजींनी जनतेने केलेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमुळे असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला,

पूर्ण वाचा →

महात्मा गांधींनी असहकार चळवळ का स्थगित केली? open

चौरी चौरा घटनेमुळे फेब्रुवारी 1922 मध्ये चळवळ स्थगित करण्यात आली. उत्तर प्रदेश राज्यातील चौरी चौरा येथे हिंसक जमावाने जवळच्या पोलीस ठाण्याला आग लावली, ज्यात जवळपास 22 पोलीस ठार झाले. या घटनेनंतर महात्मा गांधींनी आंदोलन स्थगित केले, कारण अहिंसेच्या तत्त्वाचे उल्लंघन झाले होते.

पूर्ण वाचा →

भारताकडे किती विमानवाहू युद्धनौका आहेत? open

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत.

पूर्ण वाचा →