प्रश्नांची यादी
गांधींनी अगदी ऐनवेळी चळवळ तहकूब केली. गांधीजींना हिंसाचार मान्य नव्हता हे खरे आहे. पण इतक्या मोठ्या देशव्यापी आंदोलनामध्ये स्थानिक जनतेध्ये शिस्त राहणे अवघड होते आणि तशा स्वरूपाचे प्रशिक्षण जनतेला नव्हते आणि सरकारच्या दडपशाही विरुद्ध जनता प्रतिक्रिया देत होती. या सर्व गोष्टींचा तार्कीक विचार न करता चळवळ तहकूब केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi कस्तुरबा गांधी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात फेब्रुवारी १९३१ मध्ये बैठक सुरू झाली आणि मार्च ५ १९३१च्या बैठकीत दोघांमध्ये करार झाला तो करार गांधी-आयर्विन करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ समाप्त झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
गांधीजींनी जनतेने केलेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमुळे असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi चौरी चौरा घटनेमुळे फेब्रुवारी 1922 मध्ये चळवळ स्थगित करण्यात आली. उत्तर प्रदेश राज्यातील चौरी चौरा येथे हिंसक जमावाने जवळच्या पोलीस ठाण्याला आग लावली, ज्यात जवळपास 22 पोलीस ठार झाले. या घटनेनंतर महात्मा गांधींनी आंदोलन स्थगित केले, कारण अहिंसेच्या तत्त्वाचे उल्लंघन झाले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi