प्रश्नांची यादी
विमानतळावर शंखनादात ट्रम्प कुटुंबीयांचं जोरदार स्वागत झाल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाच्या दिशेनं रवाना झाला. साबरमती आश्रमात दाखल झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इथं चरखा चालवला तसंच महात्मा गांधींनाही आदरांजली वाहिली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi अवंतीबाई गोखले आणि कमलादेवी चट्टोपाध्याय या मिठाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आणि ब्रिटिशांचे कायदे मोडणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 'अस्पृश्य' किंवा 'अछूत'सारखे शब्द वापरून माणसांच्या जित्याजागत्या समूहाला वेशीवर उभे करण्याची परंपरा या देशाने अवघ्या काही दशकांपूर्वी अनुभवली. गावकुसाबाहेर टाकल्या गेलेल्या समाजाला सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून मग महात्मा गांधीनी एका शब्दाची निर्मिती केली. गांधीजींनी शब्द दिला, 'हरिजन'
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi गांधी-इरविन करार' हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी ५ मार्च १९३१ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi हरीलाल, मणिलाल, रामदास, देवदास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi खान अब्दुल गफारखान (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ. स. १९१७ साली केली होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi लोकमान्य टिळक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi