संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतो?
संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतो?
भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च सेनापती हे भारताचे राष्ट्रपती असतात.
संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतो?
भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च सेनापती हे भारताचे राष्ट्रपती असतात.
साध्याचे तिन्ही सेना दलाचे लष्कर प्रमुख कोण आहे?
योग्य उत्तर मनोज मुकुंद नरवणे आहे. मनोज मुकुंद नरवणे हे सध्या भारतीय लष्कराचे 28 वे प्रमुख आहेत.
तिन्ही सेनादलांची नावे आहेत : नौसेना, भूदल सेना आणि वायुसेना.
नौसेना प्रमुखाला एडमिरल म्हणतात .
तिन्ही सेनादलांची नावे आहेत : नौसेना, भूदल सेना आणि वायुसेना.
नौसेना प्रमुखाला एडमिरल म्हणतात .
भुदलाच्या प्रमुखास जनरल असे म्हणतात.
वायुसेना प्रमुखास एयर चीफ मार्शल असे म्हणतात.
भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण
2022 चे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत?
चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होता?
जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते.
पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू (१४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४) हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी [१] आणि लेखक होते. नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि
तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख म्हणून जनरल बिपिन रावत यांची नेमणूक झाली. 1999 नंतर कारगील रेव्ह्यू कमिटी ने हे पद असावे असा प्रस्ताव दिला होता.
पूर्ण वाचा →1999 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
1999 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस होते.
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस ( ३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९ ): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय मंत्री या
कोत्वालाची नेमणूक कोण करतो?
कोतवालाची नेमणूक तहसीलदार (मामलेदार) करतो.
कोतवाल विषयी माहिती :
कोतवालांची संख्या :
गावाची लोकसंख्या कोतवालांची संख्या
१००० पर्यंत १
१००१ ते ३००० २
३००१ हुन
सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण
निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण केलेले आहे.
सार्वजनिक खर्चांचे काही महत्त्वपूर्ण प्रकार आता बघुयात ..
अ) महसुली खर्च :
महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो.
उदा :- शासनाचा प्रशासकीय खर्च,शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि
तुटीचे अंदाजपत्रक : जेव्हा सरकारची प्राप्ती किंवा उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा कमी असते. त्यामुळे त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. हे अंदाजपत्रक आर्थिक मंदीच्या काळात उपयोगी ठरते.
भारतात सर्वसाधारणपणे तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारले जाते. कारण भारत हा देश विकसनशील देश आहे. विकसनशील देशात सर्वसाधारणपणे तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारले जाते कारण देशांतर्गत रोजगार कमी असतो,