प्रश्नांची यादी
महालवारी पद्धत :
* महालवारी पद्धतीत जमिनीवर संयुक्त मालकी गावातील लोकांची असते. सरकार त्या गावाचा शेतसारा म्हणून ठराविक रक्कम ठरवून देत असे.
* ज्याच्याकडे जमिनीची मालकी आहे असे ते सर्व जण व्यक्तीशा किंवा संयुक्तरीत्या शेतसारयाची रक्कम सरकारकडे भरण्यास जबाबदार असते.
* अनेक वेळा एखाद्या प्रतिनिधी मार्फत शेतसारा वसूल करण्याचे आणि तो सरकारकडे जमा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात रयतवारी पद्धत थॉमस मुनरो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी विकसित केली होती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 1999 मध्ये संरक्षण मंत्री कोण होते?
1999 मध्ये संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नान्डिस होते. कार्यकाळ १९ मार्च १९९८ -- २००१
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस ( ३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९ ): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारताच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत?
पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत होते ज्यांनी १ जानेवारी २०२० रोजी पदभार स्वीकारला, आणि ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू होईपर्यंत हे पद सांभाळले. सीडीएस हा भारतीय सशस्त्र दलातील सेवारत अधिकाऱ्यांमधून निवडलेला चार-स्टार अधिकारी असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi परराष्ट्र सचिव कोण आहे 2022?
भारताचे परराष्ट्र सचिव हे भारताचे सर्वोच्च मुत्सद्दी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. हे पद भारत सरकारच्या सचिव दर्जाच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याकडे आहे. विनय मोहन क्वात्रा हे भारतीय मुत्सद्दी आहेत आणि सध्या ते हर्षवर्धन श्रृंगला यांच्यानंतर मे २०२२ पासून भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi ईस्ट इडिया कंपनी ची भारतात स्थापना कधी झाली ?
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली. हे कधीकधी जॉन कंपनी म्हणूनही ओळखले जात असे. ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षांपर्यंत सूट दिली आहे. नंतर, कंपनीने भारतातील जवळजवळ सर्व प्रदेशांवर आपले लष्करी आणि प्रशासकीय वर्चस्व प्रस्थापित केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi भारताचे परराष्ट्रीय धोरण :
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली. अखिल भारतीय काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी वेळोवेळी स्वीकारलेल्या धोरणातूनच ते उत्क्रांत झाल्याचे दिसून येते. हे बऱ्याच अंशी त्याच्या राजकीय अनुभवातून साकारले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी अनेक ठराव संमत केलेले होते. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण होते?
नेहरूंचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांच्या मते नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यापासून त्याची धुरा पंडितजी अखेरपर्यंत सांभाळीत होते. परराष्ट्रीय धोरणासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi मात्र पहिल्या ब्रिटिशांनी 1824 मध्ये झालेल्या युद्धात ब्रह्मदेश च ताबा घेतला. ते थेट 1937 मध्ये ब्रिटिशांनी ब्रह्मदेश वेगळा केला. त्यामुळे ब्रह्मदेश हा ब्रिटिश इंडिया एक भाग होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi भारत किती वर्ष पारतंत्र्यात होता?
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटीश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi