प्रश्नांची यादी
राष्ट्रीय अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले आहेत?
राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी,ताकदीचे प्रक्षेपण या व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते.ही बाब प्रथमतःदुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली.तसेच, ती राखण्यास आर्थिक सुरक्षा, उर्जा सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा, सैन्याची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे महत्त्वाचे आहे, असे संबंध विशिष्ट तत्त्वे आणि धोरणांवर आधारित असतात. अशा तत्त्वे आणि धोरणांना परराष्ट्र धोरण म्हणता येईल. परराष्ट्र धोरणाची तत्त्वप्रणाली साधी आणि संक्षिप्त असू शकते किंवा गुंतागुंतीची आणि संदिग्धपण असू शकते. परराष्ट्र धोरणात निश्चितपणे राष्ट्र- राज्याची राजकीय उद्दिष्टे, नैतिक तत्त्वे आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारताचे परराष्ट्रीय धोरण :
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली. अखिल भारतीय काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी वेळोवेळी स्वीकारलेल्या धोरणातूनच ते उत्क्रांत झाल्याचे दिसून येते. हे बऱ्याच अंशी त्याच्या राजकीय अनुभवातून साकारले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी अनेक ठराव संमत केलेले होते. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi डच सत्ता, भारतातील
डच लोक व्यापारासाठी भारतात आले. आपल्या जहाजातून लिस्बनला येणारा हिंदुस्थानातील माल ते यूरोप खंडात नेत असत. १५८८ नंतर लोक भारतात येण्याचा मार्ग शोधू लागले. १५७९ ते १५९६ पर्यंत लीनस्कोटेन, कार्नीलियस, हौटमन, वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली ते भारतात आले. १६०१ पर्यंत डच लोकांनी अनेक सफरी केल्यानंतर १६०२ मध्ये युनायटेड डच ईस्ट
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi लॉर्ड डलहौसी यास काय म्हटले जाते?
१८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रजी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानिक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत.
जेम्स ब्राउन-रामसे तथा लॉर्ड डलहौसी हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi स्वातंत्र्य भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते?
लॉर्ड कॅनिंग (1856-1862) हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. व्हाईसरॉय हे भारतातील संस्थानांचे ब्रिटिश राजपुत्रांचे प्रतिनिधी होते. लॉर्ड कॅनिंग हे भारत सरकार कायदा 1858 याद्वारे भारताचे पहिले व्हाईसरॉय आणि गव्हर्नर-जनरल बनले. 1857 मध्ये भारतीय सिपाही विद्रोहाच्या वेळी ते भारताचे गव्हर्नर-जनरल होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi भारताचे गृहमंत्री कोण आहे 2022?
अमित शाह (जन्म: २२ ऑक्टोबर १९६४) हे एक भारतीय राजकारणी आणि भारताचे वर्तमान गृहमंत्री आहेत. याआधी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारताच्या गुजरात राज्याचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते गांधी नगरमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.[3] याआधी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत 2022?
भारताचे संरक्षण मंत्री कोण राजनाथ सिंह आहेत.
केंद्रीय संरक्षण मंत्री
30 मे 2019 रोजी श्री राजनाथ सिंह यांनी भारताचे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. 1 जून 2019 रोजी श्री सिंह यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
सुरुवातीचे जीवन
राजनाथ सिंह यांचा जन्म भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi भारतीय परराष्ट्र सचिव कोण?
भारताचे वर्तमान परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आहेत ज्यांनी 29 जानेवारी 2020 रोजी पदभार स्वीकारला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi