मूल्यांकन चे जनक कोण आहेत?
राल्फ टायलर , "मूल्यांकनाचे जनक" यांचे स्वतःचे युग आहे, टायलेरियन युग. याच काळात उद्दिष्टांचा उपयोग मूल्यमापनाचा पाया म्हणून केला गेला.
पूर्ण वाचा →राल्फ टायलर , "मूल्यांकनाचे जनक" यांचे स्वतःचे युग आहे, टायलेरियन युग. याच काळात उद्दिष्टांचा उपयोग मूल्यमापनाचा पाया म्हणून केला गेला.
पूर्ण वाचा →कथा म्हणजे काय ?
कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.
"कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम,
नवकवितेचे जनक
मानवतेची बिजे ज्यांच्या वाणीवृत्तीत रुजलेली होती ते कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. बालपणीचा काळ वगळता अगदी अल्पकाळच मालगुंडमध्ये कवीवर्याचे वास्तव्य होते. मात्र या घराशी जोडलेली नाळ कधी तुटता तुटली नाही. याच भूमीत आपल्याला मिळते ऊर्जा आणि कवितेचा हुंकारसुद्धा.आज जाऊ या कवी केशवसुतांच्या गावात..!
मानवतेची बिजे ज्यांच्या वाणीवृत्तीत रुजलेली होती
सामाजिक कादंबरी या ग्रंथाचे लेखक कोण?
हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र
गावगुंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
कादंबरी : गावगुंड
लेखक: गजानन लक्ष्मण ठोकळ
गजानन लक्ष्मण ठोकळ (२६ मे, १९०९:कामरगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ??) हे एक मराठी ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र ग्रामीण कादंबरीकार आणि ४००हून अधिक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे एक प्रयोगशील पुस्तक प्रकाशक होते. यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मणकाका आणि आईचे नाव
साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji
पूर्ण वाचा →कादंबरीकार
कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.
इतिहास
इ.स.पूर्व सातव्या शतकात दशकुमारचरित हे लेखन दंडी या संस्कृत लेखकाने केले. दहा कुमारवयीनांचे जीवन दर्शवणारी ही जगातली पहिली
NA
पूर्ण वाचा →विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨जॉन ब्रॉड्स वॉटसन (१८७८-१९५८) ह्याने १९०८ च्या सुमारास वर्तनवादी विचार व्यक्त करावयास सुरुवात केली. 'सायकॉलॉजी ॲज ए बिहेव्हिअरिस्ट व्ह्यूज इट ' ह्या १९१३ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात त्याने आपले वर्तनवादी विचार प्रथम मांडले. वॉटसन हाच ह्या वादाचा मूळ प्रणेता होय.
पूर्ण वाचा →कादंबरीकार
कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.
इतिहास
इ.स.पूर्व सातव्या शतकात दशकुमारचरित हे लेखन दंडी या संस्कृत लेखकाने केले. दहा कुमारवयीनांचे जीवन दर्शवणारी ही जगातली पहिली