प्रश्नांची यादी
एक हेक्टर म्हणजे किती बिघे?
महाराष्ट्रात बीघा शब्द प्रचलित नसून गूंठा(आर),एकर,हेक्टर हे शब्द प्रचलित आहेत
अर्धा एकर किंवा २० गुंठे , २ बिघे म्हणजे १ एकर किंवा ४० गुंठे तर १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर . १ गुंठा = १०८९ चौरस फूट . १ हेक्टर = १०००० चौरस मिटर . बिघा ,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi बिघा म्हणजे अर्धा एकर किंवा २० गुंठे , २ बिघे म्हणजे १ एकर किंवा ४० गुंठे तर १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर . १ गुंठा = १०८९ चौरस फूट .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर होय. 1 एकर म्हणजे 40 आर. 32 आर म्हणजे 1 गुंठा. 33फूट ×33 फूट =1089 चौरस फूट म्हणजे 1 आर तर 2.52 हेक्टर म्हणजेच 5 एकर 52 आर होतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi एकूण पीक-जमीन वापर :
महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे पिकांखाली आहे. हवामान, खडकांचा प्रकार, पावसाचे प्रमाण यांवरून महाराष्ट्रातील जमिनीचे प्रामुख्याने पुढील ६ प्रकारे वर्गीकरण करण्यात येते.
१. कोकण किनारपट्टीवरील गाळाची मृदा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi भारतातील शेतमजुरांची संख्या दरवर्षी साधारणपणे ४.१ टक्के दराने वाढ झालेली दिसते.
शेतमजूर :
शेतीच्या उत्पादनांमध्ये शेतमजुरांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. एकूण गामीण लोकसंख्येत शेतमजुरांचे प्रमाण मोठे असते व त्यांची संख्या वेगाने वाढत गेलेली आढळते. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या ते मागासलेले असतात, त्यांचे शोषण होत असते व देशातील तो एक दुर्लक्षित गट म्हणून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो. भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे. भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक स्थितिनूसार भिन्न आहे; काही बागकाम, लेखी शेती, ऍग्रोफोरेस्ट्री आणि इतर बऱ्याच गोष्टींवर आधारित आहेत. भारताच्या भौगोलिक स्थानामुळे काही
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi मळणी म्हणजे काय?
तृणधान्ये आणि कडधान्ये यांसारख्या पिकांची मळणी आणि उफणणी करून दाणे गोळा करतात. मळणी करण्याचे अनेक प्रकार आहेत. तृणधान्याची कणसे, कडधान्याच्या शेंगा, गव्हाचे पीक इ. वाळल्यानंतर खळ्यात पसरून त्यावरून बैलांची पाथ धरून पीक त्यांच्या पायाखाली तुडविले जाते.
पिकाची काढणी व मळणी : तृणधान्यांच्या, कडधान्यांच्या व वैरणीच्या पिकांची काढणी विळ्याने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi भारतातील कोरडवाहू शेती क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे?
भारतामध्ये सुमारे 32 दशलक्ष (एकूण पीक क्षेत्राच्या 25 टक्के) कोरडा प्रदेश आहे.
निम-कोरड्या प्रदेशातील लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. देशातील एकूण पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे 45 टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण 18 टक्के आहे. संपूर्ण सिंचनक्षमता विकसित केल्यावरही राज्यातील सुमारे 70
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारतीय शेती चे अर्थव्यवस्थेतील महत्व आणि स्थान :
भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो.
भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi भारतीय लोकसंख्येच्या किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत?
भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
भारताच्या एकुण ३२८.७३ दशलक्ष हेक्ट्रर भौगोलिक क्षेत्रापैकी १४१.८९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र वहितीखाली असून विविध हंगामात एकुण १९२.७९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 110 views🌐 marathi