प्रश्नांची यादी

जल व्यवस्थापन करताना काय केले जाते? locked

जल व्यवस्थापन करताना काय केले जाते?

आजचे पाणी हे उद्याचे जीवन आहे. माणसाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत त्या हवा, अन्न, कपडा, घर व पाणी. त्यापैकी मूलभूत गरज आहे ती पाणी. जलाचे अस्तित्व असणारा आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीचा 71 टक्के भाग जलाचा असून 29 टक्के भाग जमिनीचा

पूर्ण वाचा →

पाणी कसे निर्माण होते? locked

पाणी कसे निर्माण होते?

पाणी (H2O) हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते.

पाणी (H2O) हे हायड्रोजन व

पूर्ण वाचा →

किती दशलक्ष हेक्टर जमीनीचे क्षेत्र भारतात उपलब्ध आहे? locked

भारताच्या एकुण ३२८.७३ दशलक्ष हेक्ट्रर भौगोलिक क्षेत्रापैकी १४१.८९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र वहितीखाली असून विविध हंगामात एकुण १९२.७९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र पिकांखाली असते.

देशातील ४४ टक्के अन्नधान्य उत्पादनाबरोबरच २/३ पशुधन आणि ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतक-यांचे जीवनमान पर्जन्याधारित शेतीवर अवलंबून आहे. देशातील ९१ टक्के भरडधान्य, ९0 टक्के कडधान्य (डाळी) ८0

पूर्ण वाचा →

पीक आकृतीबंध म्हणजे काय? open

कलाकृतीचा प्रत्यक्ष आविष्कार तिच्यातील विविध घटकांच्या ज्या समुचित संश्लेषणातून साधला जातो, त्या संश्लेषणाचे स्थूल व प्राथमिक आरेखन किंवा शीघ्ररेखन म्हणजे आकृतिबंध होय. आविष्कृत कलाकृतीतील संश्लेषणाकारालाही पुष्कळदा आकृतिबंध असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

भारतातील किती टक्के लोक कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायात काम करतात? locked

भारत हा कृ‌षिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६७ लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त एक हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे.

भारत हा कृ‌षिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६०

पूर्ण वाचा →

एकावेळी एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात त्यास काय म्हणतात? locked

एकावेळी एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात त्यास काय म्हणतात?

मिश्रपीकपद्धत :

वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांत लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत असे नाव आहे. या पद्धतीत बहुतांशाने तृणधान्याची पिके व कडधान्याची पिके यांचे मिश्रण असते परंतु इतर पिकांचाही या पद्धतीत अंतर्भाव करतात. सर्वसाधारणपणे या पद्धतीत

पूर्ण वाचा →

भारतात किती टक्के शेतकरी सेंद्रिय शेती करतात? locked

सेंद्रिय उत्पादनात भारताचा वाटा 30 टक्के आहे.
भारतात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. जगातील एकूण सेंद्रिय उत्पादनापैकी 30 टक्के वाटा एकट्या भारताचा आहे.

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत सर्वात प्रथम आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या स्थानावर आहे. सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली

पूर्ण वाचा →

आधुनिक शेती म्हणजे काय? locked

आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विकासाला गती तर आलीच आहे, त्याचबरोबर ग्रामीण, दुर्गम भागातील जनतेचं जीवनमानही उंचावलं आहे. ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय असणाऱ्या 'शेती' त आधुनिक तंत्रज्ञानामुळे बराच विकास होत आहे. आज माती परीक्षणापासून ते पिक येईपर्यंतच्या कामांमध्ये शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत आहे.

पूर्ण वाचा →

स्थलांतरित शेती कुठे केली जाते? locked

स्थलांतरित शेती - एक उपजीविकेचे साधन आहे आहे ज्यात शेतकरी तात्पुरते एखाद्या भूखंडावर शेती करतो आणि जेव्हा जमीन नापीक बनते ती शेती करण्यायोग्य राहत नाही तेव्हा ते दुसर्‍या जागेवर जातात. आसाम, मणिपूर, मिझोरम, नागालँड इत्यादींसह भारताच्या उत्तर - पूर्व भागात कसण्यासाठी प्रामुख्याने वापरतात



फिरती शेती : शेती करण्याची एक पद्धत. या

पूर्ण वाचा →

सोयाबीन किती तारखेपर्यंत पेरावे? locked

अशी करा सोयाबीन पीकाची लागवड

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन

पूर्ण वाचा →