प्रश्नांची यादी
भारतीय लोकसंख्येच्या किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत?
भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
भारताच्या एकुण ३२८.७३ दशलक्ष हेक्ट्रर भौगोलिक क्षेत्रापैकी १४१.८९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र वहितीखाली असून विविध हंगामात एकुण १९२.७९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 127 views🌐 marathi शेतीचे प्रकार :
शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi व्यापारी शेती म्हणजे काय?
(१) ज्या शेती पद्धतीत व्यापारी हेतूने मोठ्या प्रमाणावर शेतीची उत्पादने घेतली जातात, त्या शेती पद्धतीला व्यापारी शेती म्हणतात.
(२) व्यापारी शेती होणाऱ्या प्रदेशात शेतांचे आकार १० ते १०० हेक्टर इतके मोठे किंवा त्यापेक्षाही जास्त मोठे असतात.
(३) समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात व्यापारी शेती केली जाते. २५ ५०
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 100 views🌐 marathi आंतरमशागत म्हणजे काय?
पीक पेरणी नंतर ते कापणी पर्यंत जी मशागत केली जाते त्या मशागतीला आंतरमशागत असे म्हणतात. आंतरमशागत केल्याने जमिनीत हवा खेळती राहून जमीन भुसभुशीत बनते. तसेच आंतरमशागतीमुळे जमिनीत पाणी मुरण्याचा वेग जास्त असतो.
सध्याच्या काळात आंतरमशागतीची कामे करणे गरजेचे आहे. पीकवाढीच्या अवस्थेनुसार नांग्या भरणे, विरळणी, कोळपणी, खुरपणी, खांदणी,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 207 views🌐 marathi शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा रोजगार हा शेतीवर आधारित आहे.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi सेंद्रिय खत तयार कसे करावे?
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र व जैविक संवर्धनांचा संयुक्तपणे वापर करावा. या पदार्थांपासून ढीग पद्धत, खड्डा पद्धत, नाडेप कंपोस्ट आणि पीडीकेव्ही कंपोस्ट पद्धतीने खतनिर्मिती करता येते. या खतामध्ये अन्नद्रव्यांचे चांगले प्रमाण असते.
कंपोस्ट खतनिर्मिती
अ) ढीग पद्धत ः
1) ही पद्धत जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याचे कारण काय आहे?
भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो. भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे. भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक स्थितिनूसार भिन्न आहे; काही बागकाम, लेखी शेती, ऍग्रोफोरेस्ट्री आणि इतर
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 130 views🌐 marathi देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती व्यवसायाचा वाटा सुमारे १८ ते २०% इतका आहे. सुमारे ३०% जनता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या अन्न, वस्र,निवारा या गरजांसाठी शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. अजूनही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा घटक आहे
कृषी शास्त्र म्हणजे काय?
कृषिव्यवसायाची वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन उपलब्ध
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 70 views🌐 marathi जमिनीचा किती टक्के भाग खनिज पदार्थांनी व्यापलेला असतो?
जमिनीचा 45 टक्के भाग खनिज पदार्थानी व्यापलेला असतो. खनिज पदार्थामध्ये असणारी पदार्थानी मुख्य अन्नपदार्थ नत्र, स्फुरद, पालाश पिक वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. तसेच वाळु, अल्युमिनियम, लोह, क्लोरिन, जिप्सम, मीठ, तांबे इ. खनिज द्रव्ये जमिनीत सापडतात.
सेंद्रिय पदार्थ :- जमिनीचा फक्त 5 टक्के भाग
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi