प्रश्नांची यादी
पेरणी कधी करावी?
जोपर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद होऊन जमिनीत पुरेशी ओल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये.
"कमी कालावधीची पिकं मूग, उडीद, तुर, सोयाबीन यांची लवकर पेरणी करावी. शक्यतो कमी कालावधीची पिकांची लागवड ही कोरडवाहू जमिनीतच करावी जेणेकरून त्यांना अतिरिक्त पावसाचा फटका बसणार नाही. माती परीक्षण केल्यानंतर खताची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi सोयाबीनची पेरणी कधी करावी?
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi कृषिव्यवसायाची वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन उपलब्ध शास्त्रीय ज्ञानाचा प्रत्यक्ष कृषिकर्मात उपयोग करून शास्त्रीय पद्धतीने निर्णय कसे घ्यावेत व ते अंमलात कसे आणावेत, याचा विचार करणारे जे शास्त्र, त्याला 'कृषिव्यवस्थापन शास्त्र' म्हणतात.
कृषिउत्पादन पुरेसे वाढावे म्हणून शेतकऱ्यांना निरनिराळ्या मार्गांनी मदत करावी लागते. या मदतीचे स्वरूप शेतकऱ्यांजवळ असलेल्या शेताचा विस्तार व क्षेत्र,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात.
पीक उत्पादन व सिंचनासाठी पाण्याचे प्रमुख स्त्रोत पीक, पिकाच्या वाढीची अवस्था, जर्मिनींचा प्रकार व हवामान यावर पिकाची पाण्याची गरज व पिकास पाणी केव्हा द्यावे हे अवलंबून असते. पावसाळयात ही गरज साधारणतः पडणा-या पावसाच्या पाण्याद्वारे
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 97 views🌐 marathi यांत्रिकीकरणाचे ग्रामीण जीवनावरील परिणाम :
माणसाचे कष्ट कमी व्हावेत म्हणून सुरू झालेल्या यांत्रिकीकरणाने एकूणच मानवी आयुष्याला चांगलेच कवेत घेतले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रावर अवलंबून राहण्याची माणसाची सवय वाढत चालली आहे. अगदी साध्या साध्या गणितांसाठी कॅलक्युलेटरवर अवलंबून राहणाऱ्या माणसांचे विनोद आता इतिहासजमा झाले आहेत. कारण आपणही त्यांच्याच माळेमध्ये सामील होत चाललो आहोत.
यांत्रिकीकरणामुळे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारताच्या कृषी क्षेत्रावर किती टक्के श्रमिक अवलंबून आहे?
भारतातील जास्तीत जास्त लोक कृषी व्यवसाय करतात. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतातील 70 टक्क्याहून अधिक लोक कृषी व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून होते. 2001 च्या जनगणनेनुसार देशातील रोजगारात कृषी व संलग्न क्षेत्राचा हिस्सा 58.2 टक्के आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi कोरडवाहू शेती :
पृथ्वीच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे 35 टक्के क्षेत्र (40 ते 49 दशलक्ष चौ. कि.मी.) कोरड्या प्रदेशाचे आहे. यांपैकी निम-कोरडे क्षेत्र 14 टक्के, कोरडे क्षेत्र 16 टक्के आणि अति कोरडे क्षेत्र 5 टक्के आहे. या प्रदेशामध्ये जागतिक सुमारे 17 ते 20 टक्के लोकसंख्या वास्तव्य करते. त्यांचे जीवन कोरड्या हवामानाच्या पर्यावरणाशी
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi शेतीचे प्रकार :
शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi शेतीची कामे :
मशागत, पेरणी किंवा लावणी, आंतर मशागत, मळणी, औषध फवारणी, सिंचन, बीजप्रकिया इ. कामे म्हणजे शेतीची कामे होत. पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमीन चांगली तयार करणे नितांत गरजेचे असते. जमिनीचा वरचा थर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक वाढते, तो थर हलवून भुसभुशीत करणे, त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे, जमिनीत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 85 views🌐 marathi सधन शेती ;
सधन शेती म्हणजे काय
जेव्हा आपण या प्रकारच्या शेतीचा संदर्भ घेतो तेव्हा सखोल पशुधन शेतीप्रमाणेच नकारात्मक विचार आपल्याकडे येतात. आम्ही नैसर्गिक संसाधनांचे शोषण करण्याचा विचार करतो वातावरणास प्रदूषित करते आणि माती निकृष्ट करते. अशा परिस्थितीत असे म्हटले जाते की हे आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाला हानिकारक असलेल्या वातावरणात फळ आणि
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi