प्रश्नांची यादी
अनुवादप्रक्रिया :
अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात.[१]
चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते. त्याचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असावा लागतो. त्याचे शब्दज्ञान
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत ?
भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 22 भाग आहेत. आज पर्यंत म्हणजे दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत भारतीय घटनेमध्ये 104 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तरीदेखील अंतिम कलम क्रमांक 395 असेच आहे.
संविधानात्मक महत्वाची कलमे Important Articles
लोकशाही प्रशासन असणाऱ्या राष्ट्रांमध्ये लोकांच्या हाती सत्ता एकवटलेली असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 95 views🌐 marathi संस्कृत लॅटीन या प्राचीन भाषा आहेत. या भाषा प्राचीन आहेत परंतु मृत भाषा नाहीत कारण त्या अजूनही काही ठिकाणी बोलल्या जातात. जसे संस्कृत मत्तुर या छोट्या गावात बोलली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi भारताची जनगणना १९५१ ;
१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती. १९५१ मध्ये भारताची लोकसंख्या १८,५५,२८,४६२ पुरुष आणि १७,५५,५९,६२८ स्त्रिया अशी एकूण ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद) होती. १९५१ मध्ये एकूण लोकसंख्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi नागरीकरण : शहरात वा नागरी क्षेत्रात लोकवस्ती संकेंद्रित होण्याची प्रक्रिया. २०,००० अथवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीस ‘नागरी’ (अर्बन) म्हणावे, अशी संयुक्त राष्ट्रांची सर्व राष्ट्रांना शिफारस आहे परंतु जनगणना करणारी सर्वंच राष्ट्रे ही शिफारस अंमलात आणतातच असे दिसत नाही. नागरीकरणाची ही प्रक्रिया गेल्या दोनशे वर्षांत किती वेगाने होत आहे, हे खालील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 100 views🌐 marathi मागील मूल्यांकन वर्षात अशा व्यक्तींची संख्या ७२ लाखांहून अधिक होती. देशात फारसे करोडपती नाहीत. अधिकृत आकडेवारीनुसार, AY 2021-22 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या फक्त 1,31,390 होती. मागील वर्षी अशा व्यक्तींची संख्या 1,25,023 होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते.
मराठीभाषी प्रदेश :
मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi