प्रश्नांची यादी
रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi औरंगाबाद जिल्ह्यात २०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७,०१,२८२ लोकसंख्या आणि मुख्यतः मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषा बोलली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर ३५८ तालुके आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi मुघल काळात या शहराला 'गुलशनाबाद' हे नाव देण्यात आले. १७५१ मध्ये पेशव्यांनी ताबा घेतला तेव्हा पूर्वीची जागा बदलण्यात आली. त्यांच्या शेवटच्या वर्षांत, पेशवे राघोबदादा आणि आनंदीबाई नाशिकमध्ये राहत होते. नाशिक हे १८१८ पर्यंत दोन राजवाडे, भव्य वास्तू, सुंदर बागा आणि द्राक्षबागा असलेले महानगर म्हणून ओळखले जात होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi देवळा तालुक्यात 50 गावे व 0 शहरे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi जिल्हयातील एकूण १,९३१ खेडी १५ तालुक्यातील सामुहिक विकास गटात सामावलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi