भारतात किती प्रकारची झाडे आढळतात?
भारताची वन रचना
भारतातील वन प्रकार
भारताची वन रचना
भारतातील वन प्रकार
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती या अहवालातील निष्कर्ष जाहीर करताना मंत्र्यांनी दिली.
सध्या केलेल्या मूल्यांकनातून 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये
जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते व नेमलेली व्यक्ती / पोलिस जिल्ह्याचा पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतो.
राज्यसेवेतील पदोन्नतीने भरलेले भा.पो.से. किंवा म.पो.से.अधिकारी असतात.व पोलिस आयुक्त हे मोठय़ा शहरांच्या ठिकाणी पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतात.सध्या महाराष्ट्रात दहा पोलीस आयुक्तालये (मुंबई, पुणे, ठाणे ,नवी मुंबई ,नागपूर,पिंपरी -चिंचवड ,नाशिक, अमरावती,सोलापूर
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ (Rajnish seth) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आलं होतं. मात्र, राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई
पानांचे प्रकार : पानांचे दोन मुख्य प्रकार आहेत.
(१) साधी पाने : या पानांमध्ये पर्णदल एकच असून पानांची कडा अखंड असते; उदा., जास्वंद, आंबा, पेरू.
(२) संयुक्त पाने : या पानांमध्ये पर्णदल खंडित असून त्याची कडा मुख्यशिरेपर्यंत पोहोचून पर्णिका तयार होतात; उदा., गुलमोहर, बाभूळ. संयुक्त पानांचे मुख्यशिरेवरील (प्राक्ष) पर्णिकांच्या रचनेनुसार
स्पायरोगायरा एक शैवाल आहे. त्यात क्लोरोफिल आढळतो, त्यामुळे ते प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न बनवते. ही वनस्पती पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या रेशीम धाग्यासारखी हिरव्या रंगाची दिसते. जगात या वनस्पतीच्या ४०० हून अधिक प्रजाती आहेत. ते खूप वेगाने विकसित होते, त्यामुळे थोड्याच वेळात ते संपूर्ण तलावात अशा प्रकारे पसरते की तलावाचे पाणी
पूर्ण वाचा →या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू (Carbon dioxide Gas) व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.
प्रकाश संश्लेषण (photosynthesis): सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने कार्बन डाय-ऑक्साइड(CO2) व पाणी (H2O) यांसारख्या साध्या संयुगांपासून रासायनिक विक्रियेने ग्लुकोज (C6H12O6), सुक्रोज (C12H22O11), स्टार्च (C6H10O5) इ. गुंतागुंतीच्या
सध्यस्थितीत मुंबई हि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे.
पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते.
नागपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे महाराष्ट्र आणि भारतातील एक प्रमुख शहर आहे आणि भारताच्या मध्यभागी वसलेले आहे. नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी असल्याचा दर्जा आहे.
नागपूर हे भारतातील 13 वे आणि जगातील 114 वे मोठे शहर आहे. हे शहर संत्र्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणूनच याला संत्र्यांचे शहर
२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला.