प्रश्नांची यादी
रिझर्व बँकेची रचना
बँकेचे संचालन करणारे मध्यवर्ती संचालक मंडळ असते यामध्ये एक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर आणि इतर संचालक असतात. मध्यवर्ती संचालक मंडळांतर्गत कार्यकारी संचालक आणि त्याखाली कर्मचारी वर्ग असतो. मध्यवर्ती प्रमाणे चार स्थानिक मंडळही कार्यरत आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले गव्हर्नर आस्बोर्न अर्कल स्मिथ हे होते.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi RBI चे मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे आहे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ कायद्यानुसार झाली. त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळाने अर्थात, ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली.
(सनदी कायदा) १८३३ या शीर्षकासह 'गव्हर्नर-जनरल ऑफ इंडिया' नेमला गेला.
१७७३ च्या नियमन अधिनियमाने फोर्ट विल्यम ऑफ प्रेसीडेंसीचे गव्हर्नर जनरल किंवा बंगालचे गव्हर्नर जनरल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi १८५७ चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक) :
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi १८५७ च्या उठावातील हुतात्मे कोण?
शेवटी ग्रेनेडिअर शेखपट्टने मंगल पांडेस पकडले ही चकमक पाहणार्या एकाही हिंदी सैनिकास मंगल पांडे यांस मदत करावी असे वाटले नाही शेवटी कोर्ट मार्शल होऊन 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे 1857 च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे.१
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi अठराशे सत्तावन च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
लॉर्ड कॅनिंग (1856-1862) 'शिपाई बंड' किंवा झालेल्या महान बंडाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय होते. 1857 चा उठाव हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा खूण आहे, जो लॉर्ड कॅनिंगच्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला.
अठराशे सत्तावनचा उठाव :
भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध केलेला उठाव. काही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मुंबई प्रांताचा पहिला इंग्रज गव्हर्नर कोण होता?
इंग्रजांनी जिंकलेल्या मराठी मुलखावर एल्फिन्स्टनची प्रथम दक्षिणेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पुढे त्याचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्यास १८१९ मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर नेमण्यात आले.
एल्फिन्स्टन मौंट स्ट्यूअर्ट
(६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो डंबार्टनशर (स्कॉटलंड)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi तलाठी हा गावपातळीवर शासनाचा प्रतिनिधी असतो. त्याच्या हाती साधारणतः एक ते पाच गावे असतात.
जमीन महसूल प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे;
1. जमीन महसुलाचे मुल्यांकन करणे आणि गोळा करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने स्थानिक उपकर वसूल करणे, न्यायालयीन शुल्क वसुली करणे, कर्जे व ऍडव्हान्सची वसुली, विविध विभागांची इतर देयके, आणि जमीन महसुलाची थकबाकी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 111 views🌐 marathi महसूल दिन म्हणजे काय?
दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्या या यत्रणेतील कार्यरत अधिकार्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली.
1 ऑगस्ट आज महसूल दिन आहे. शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत आहे. जमीन महसूल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi