प्रश्नांची यादी
जिल्ह्याचे सनदी अधिकारी कोण असतात ?
जसे कि तहसीलदार, जिल्हाधिकारी, दुय्यम निबंधक हे सर्व काही ठराविक अधिकार(सनद) घेऊन आपल्या पदावर काम करत असतात, म्हणून त्यांना सनदी अधिकारी म्हणतात. IAS अधिकाऱ्याला सनदी अधिकारी म्हणतात.
भारतातील सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत, अखिल भारतीय सेवा, केंद्रिय सेवा, आणि राज्यसेवा.
भारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 93 views🌐 marathi अतिरिक्त जिल्हाधिकारी
अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 125 views🌐 marathi नागपूर चे जिल्हा अधिकारी कोण?
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi पुणे कलेक्टर कोण आहे?
पुणे कलेक्टर डॉ.राजेश देशमुख आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 79 views🌐 marathi औरंगाबाद ची स्थापना कधी झाली?
१६१० मध्ये मलिक अंबरने औरंगाबाद शहराची स्थापना केली.
औरंगाबाद हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले आहे, शहराचे जुने नाव खडकी होते. हे शहर संभाजीनगर नावानेही ओळखले जात आहे. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत?
नाशिक विभागामध्ये 15 तालुके आहेत.
सटाणा
सुरगाणा
मालेगाव
देवळा
पेठ
दिंडोरी
चांदवड
नांदगाव
नाशिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 118 views🌐 marathi औरंगाबाद जिल्हा अधिकारी कोण आहे?
औरंगाबाद जिल्हा अधिकारी श्री. आस्तिक कुमार पाण्डेय १४-०९-२०२२ आतापर्यंत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi औरंगाबाद शहराची लोकसंख्या किती आहे?
औरंगाबाद जिल्ह्यात २०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७,०१,२८२ लोकसंख्या आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi सन 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ला किती आहे?
साक्षरता म्हणजे 71.52% आहे जिथे 2001 च्या जनगणनेनुसार ती 64.52% होती. साक्षरता दशकात दर वाढ 7% आहे पुरुष साक्षरता 81.53% व महिलांसाठी 60.95% आहे. लोकसंख्येची घनता 254 व्यक्ती / चौ किमी आहे.
२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi सन 2011 च्या जनगणने प्रमाणे भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे?
2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता 382 प्रति चौरस किमी होती.
२०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १,२१,०८,५४,९७७ (एक अब्ज एकवीस करोड आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर) होती. २००१ पासून भारताने त्याच्या लोकसंख्येमध्ये १८१.५ दशलक्ष जोडले, जे ब्राझीलच्या लोकसंख्येपेक्षा थोडे कमी
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 211 views🌐 marathi