प्रश्नांची यादी

अप्पर जिल्हाधिकारी म्हणजे काय? locked

अतिरिक्त जिल्हाधिकारी
अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.

पूर्ण वाचा →

औरंगाबाद ची स्थापना कधी झाली? locked

औरंगाबाद ची स्थापना कधी झाली?
१६१० मध्ये मलिक अंबरने औरंगाबाद शहराची स्थापना केली.
औरंगाबाद हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले आहे, शहराचे जुने नाव खडकी होते. हे शहर संभाजीनगर नावानेही ओळखले जात आहे. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात

पूर्ण वाचा →

नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? locked

नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत?
नाशिक विभागामध्ये 15 तालुके आहेत.

सटाणा
सुरगाणा
मालेगाव
देवळा
पेठ
दिंडोरी
चांदवड
नांदगाव
नाशिक

पूर्ण वाचा →

औरंगाबाद शहराची लोकसंख्या किती आहे? locked

औरंगाबाद शहराची लोकसंख्या किती आहे?

औरंगाबाद जिल्ह्यात २०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७,०१,२८२ लोकसंख्या आहे.

पूर्ण वाचा →

सन 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ला किती आहे? locked

सन 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ला किती आहे?

साक्षरता म्हणजे 71.52% आहे जिथे 2001 च्या जनगणनेनुसार ती 64.52% होती. साक्षरता दशकात दर वाढ 7% आहे पुरुष साक्षरता 81.53% व महिलांसाठी 60.95% आहे. लोकसंख्येची घनता 254 व्यक्ती / चौ किमी आहे.

२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष

पूर्ण वाचा →

सन 2011 च्या जनगणने प्रमाणे भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? locked

सन 2011 च्या जनगणने प्रमाणे भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे?
2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता 382 प्रति चौरस किमी होती.

२०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १,२१,०८,५४,९७७ (एक अब्ज एकवीस करोड आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर) होती. २००१ पासून भारताने त्याच्या लोकसंख्येमध्ये १८१.५ दशलक्ष जोडले, जे ब्राझीलच्या लोकसंख्येपेक्षा थोडे कमी

पूर्ण वाचा →

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती झाली होती? locked

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती झाली होती?

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येची घनता 1028 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे.

पूर्ण वाचा →