प्रश्नांची यादी
२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती झाली होती?
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येची घनता 1028 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi महाराष्ट्र लोकसंख्या 2011 ची जनगणना
महाराष्ट्रात प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 लिंग गुणोत्तर आहे, जे 2011 च्या जनगणनेनुसार देशभरातील सरासरी 940 पेक्षा कमी आहे. 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे महिलांचे लिंग गुणोत्तर 922 होते.
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौ.कि.मी. महाराष्ट्राची घनता 365 प्रति वर्ग किमी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi महाराष्ट्र चळवळ
महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. ही चळवळ जोरात सुरू असतानाच एक घटना घडली. या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
भारत सरकारने भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनुसरुन मराठी बहुल नागरिकांसाठी महाराष्ट्र या राज्याची स्थापना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi जिल्हयातील एकूण १,९३१ खेडी १५ तालुक्यातील सामुहिक विकास गटात सामावलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi महानगर नाशिक लोकसंख्या 1,561,809 होती, ज्यामध्ये 821, 9 21 पुरुष व 739, 888 महिला होत्या. नाशिक शहराचा सरासरी साक्षरता दर 89.85% होता, पुरुष साक्षरतेचे प्रमाण 9 3 9 . 0 4% आणि महिला साक्षरता 85.9 2% होती.
नाशिकची लोकसंख्या
2022 ची अंदाजे लोकसंख्या
2020 मध्ये नाशिकची अंदाजे लोकसंख्या
६,७८८,१३८
2022 मध्ये पुरुषांची अंदाजे लोकसंख्या
३,५०९,२१२
2022 मध्ये
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 128 views🌐 marathi पुण्यातील १७ पेठा, प्रत्येक नावामागचा स्वतंत्र इतिहास माहित करून घ्यायलाच हवा!
१. कसबा पेठ
१४ व्या शतकात उभा केलेला हा पुण्यातील सर्वात जुना भाग. इथेच लालमहाल आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला कसबा गणपती कसबा गणपती आहे. ही पेठ चालुक्यांच्या काळात उभी राहिली आहे.
२. सोमवार पेठ
त्रिशुंड म्हणजे तीन सोंडेचा गणपती असलेलं
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi ब्रिटिशांनी मुंबई बंदराचा विकास कधी केला?
मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi सोलापूर जिल्ह्यातील तालुके 11 आहेत.
सोलापूर जिल्हा तालुका यादी-
अनु. क्र तालुका पिन कोड
1 सोलापूर उत्तर 413001
2 बार्शी 413401
3 सोलापूर दक्षिण 413002
4 अक्कलकोट 413216
5 माढा 413209
6 करमाळा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 155 views🌐 marathi जिल्ह्यात एकूण १३६२ गावे आहेत. प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा ९ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे व तालुके ५ उप-विभागांमध्ये विभागलेले आहेत
औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके :
1 औरंगाबाद
2 गंगापूर
3 कन्नड
4 खुलताबाद
5 पैठण
6 फुलंब्री
7 सिल्लोड
8
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 116 views🌐 marathi नाशिक जिल्ह्याला नासिक जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. नाशिक जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.
सीमा
उत्तरेला- धुळे जिल्हा
पूर्वेला- जळगाव जिल्हा
अग्नेयेला - औरंगाबाद जिल्हा
दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा
नैऋत्येला - ठाणे जिल्हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi