प्रश्नांची यादी

महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? locked

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभागातील ३६ जिल्हे मिळून ३५८ तालुके आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड (१६) व यवतमाळ (१६) या जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ, रायगड (१५), नाशिक (१५), जळगाव

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती किती आहेत? locked

महाराष्ट्रात एकूण ३५१ पंचायत पंचायत समित्या अस्तित्वात आहेत.

पंचायत समितीची निवडणूक:

पंचायत समितीची निवडणूकीसाठी प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धती असते. पंचायत समितीच्या मतदार संघाला 'गण' असे म्हणतात. पंचायत समितीचा एक सदस्य साधारणपणे २०,००० लोकसंख्येमागे निवडला जातो. जिल्हापरिषद सदस्य संख्येच्या दुपट्टी इतकी पंचायत समितीची सदस्य संख्या असते.
पंचायत समितीची रचना:

प्रत्येक तालुक्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय पंचायत दिन कधी साजरा केला जातो? locked

राष्ट्रीय पंचायती राज दिवस हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा राष्ट्रीय दिवस आहे जो दरवर्षी 24 एप्रिल रोजी पंचायती राज मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 हा पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून घोषित केला. त्यांनी नमूद केले की जर पंचायती राज संस्थांनी योग्यरित्या कार्य

पूर्ण वाचा →

ल ना बोंगीरवार समितीची स्थापना कधी करण्यात आली? locked

ल. ना. बोंगिरवार समिती : 

पंचायत राजच्या कारभारांचा अभ्यास करून त्यात काही त्रुटी आहेत का, हे पाहण्यासाठी राज्य सरकारने ल. ना. बोंगिरवार ही समिती २ एप्रिल, १९७० रोजी स्थापन केली. पंचायत राज व्यवस्था अजून प्रभावी करण्यासाठी दुर्बल घटकांना समाविष्टित करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित कराव, असे मत बोंगिरवार समितीने व्यक्त केले.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राने पंचायती राज संस्थांचा स्वीकार कधी केला? locked

पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यावयाचा झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसते. अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्याचे स्वरूप खूपच वेगळे होते.

गावातील हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची. गावातील चावडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी बसायची आणि गावातील लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करावयाची. गावामध्ये

पूर्ण वाचा →

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे किती स्तर आहेत? locked

शहरी आणि निमशहरी भागातील शासन आणि प्रशासन व्यवस्थेसाठी स्थानिक नागरी स्वराज्य संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. १९९२ साली ७४वी घटनादुरुस्ती करून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक अधिष्ठान देण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेच्या नवव्या भागात अनुच्छेद २४३ प ते २४३ ग नगरपालिका संदर्भात आहे. त्याशिवाय राज्यघटनेच्या १२व्या सूचीमध्ये नगरपालिकेची १८ कार्ये

पूर्ण वाचा →

समाजात नियमांची आवश्यकता का असते? locked

समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली.
माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो.
आपल्याला काही भावनिक आणि मानसिक गरजा ही असतात. 

समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? 

समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते. अन्न-वस्त्र-निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते; कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत

पूर्ण वाचा →

सहकार्य म्हणजे काय इयत्ता सहावी? locked

सहकार्य म्हणजे काय?

सहयोग ही भागीदारी आहे; एक संघ; एकत्र काहीतरी तयार करणे किंवा बनविण्याची क्रिया. सहयोग दोन लोक किंवा अनेक लोक, अनोळखी किंवा सर्वोत्तम मित्र यांच्यात होऊ शकतो. सहयोग करणे म्हणजे सायलोमध्ये विकसित केलेल्या एकापेक्षा जास्त परिणाम निर्माण करण्याच्या शक्यतेसाठी वचनबद्ध करणे. खरंच, सहकार्याची अचूक व्याख्या करण्यासाठी, तुम्हाला त्याबद्दल फार

पूर्ण वाचा →

सामाजिक व्यवस्था म्हणजे काय? locked

एक सामाजिक व्यवस्था या अर्थाने समाज ही संकल्पना समाजशास्त्रात वापरली जाते. समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे.

सामाजिक व्यवस्थेचे विश्लेषण ही मूलभूत समाजशास्त्रीय ज्ञानाची पूर्वअट

पूर्ण वाचा →

पुणे जिल्ह्यात किती किल्ले आहेत? locked

पुणे जिल्ह्यातील किल्ले व गड

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सिंहगड, शिवनेरी, रायरेश्वर, राजमाची, राजगड, विसापूर, लोहगड, मल्हारगड, तोरणा, दुर्ग-ढाकोबा, तुंग, तिकोना, जीवधन, कोरीगड-कोराईगड, चावंड, भोरगिरी, सिंदोळा, चाकणचा किल्ला, रायरीचा किल्ला, हडपसर हे किल्ले पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. .

१) पुरंदर किल्ला (ता.पुरंदर) : हा किल्ला पुण्याचा अग्नेय दिशेला व सासवडच्या नैऋत्य दिशेला आहे.

पूर्ण वाचा →