खालीलप्रमाणे भारताचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे?
खालीलप्रमाणे भारताचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे?
पूर्ण वाचा →खालीलप्रमाणे भारताचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे?
पूर्ण वाचा →पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण?
पूर्ण वाचा →बनवारीलाल पुरोहित यांनी ११ सप्टेंबर २०२१ रोजी पंजाबचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते.
महाराष्ट्राच्या एकमेव महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित (28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964).
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या.[१] त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या. या दोन्ही
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली
भगत सिंह कोश्यारी (७७) यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. उत्तरखंड राज्यात भाजपचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. उत्तराखंडमधील भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २००१ ते २००२मध्ये त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री
राज्यपाल स्वतःचे वेतन सेट करण्यास सक्षम नाहीत त्याऐवजी, राज्यसभेत किंवा स्वतंत्र वेतन आयोगांनी राज्यपालांचे वेतन ठरवले. बहुतेक राज्यपाला दरवर्षी स्वयंचलित वेतन देतात, किंवा जीवनावश्यक खर्च बदलतात जे महागाईवर आधारित आहेत.
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.
भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
1 ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2 त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.[१]
३. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आहेत
पूर्ण वाचा →भगतसिंह कोश्यारी - 5 सप्टेंबर 2019 ते आजतागायत
पूर्ण वाचा →भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो.