प्रश्नांची यादी

भारतामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचे प्रमुख किती असतात? locked

भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. भारतीय केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद राज्यघटनेच्या कलम ५२ ते ७८ मध्ये केलेली आहे.

पूर्ण वाचा →

पंजाबचे राज्यपाल कोण? locked

बनवारीलाल पुरोहित यांनी ११ सप्टेंबर २०२१ रोजी पंजाबचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राच्या एकमेव महिला राज्यपाल कोण? locked

महाराष्ट्राच्या एकमेव महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित (28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964).

विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या.[१] त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या. या दोन्ही

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत 2021? locked

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली

भगत सिंह कोश्यारी (७७) यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. उत्तरखंड राज्यात भाजपचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. उत्तराखंडमधील भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २००१ ते २००२मध्ये त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री

पूर्ण वाचा →

राज्यपालाचे वेतन कोण ठरवते? locked

राज्यपाल स्वतःचे वेतन सेट करण्यास सक्षम नाहीत त्याऐवजी, राज्यसभेत किंवा स्वतंत्र वेतन आयोगांनी राज्यपालांचे वेतन ठरवले. बहुतेक राज्यपाला दरवर्षी स्वयंचलित वेतन देतात, किंवा जीवनावश्यक खर्च बदलतात जे महागाईवर आधारित आहेत.

पूर्ण वाचा →

राज्याच्या राज्यपालांची नेमणूक कोण करते? locked

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.

भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
1 ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2 त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.[१]
३. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा

पूर्ण वाचा →