प्रश्नांची यादी
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्री राजकुमारी अमृत कौर (Rajkumari Amrit Kaur) होत्या, त्यांनी १९४७ ते १९५७ या काळात आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि त्या भारताच्या पहिल्या कॅबिनेट महिला मंत्री होत्या.
पूर्ण वाचा →📂 संचार🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi वर्षा एकनाथ गायकवाड ह्या शिक्षण मंत्री होता.
वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे.
पूर्ण वाचा →सध्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात.
संसदीय शासनपद्धती:
संसदीय शासनपद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो. ‘पार्लमेंट’ ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी (Parliamentary) शासनपद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते.
भारतात ही शासनपद्धती संसदीय शासनपद्धती म्हणून आपण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारताच्या केंद्रीय विधान परिषदेला भारतीय विधान सभा आणि शाही विधानसभा म्हणतात.
विधानसभेचे नाव काही देशांमध्ये एकतर कायदेमंडळाला किंवा त्यातील एखाद्या घराला दिले जाते. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सच्या सदस्य-राज्यांसह आणि इतर देशांसह अनेक देशांद्वारे हे नाव वापरले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारताच्या केंद्रीय विधान परिषदेला भारतीय विधान सभा आणि शाही विधानसभा म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती
इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत मात्र पंतप्रधानांच्या सल्ल्याने केली जाते. म्हणजे मंत्री होणारी व्यक्ती पंतप्रधानांना द्वारे शिफारस केलेलीच असावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi आदित्य ठाकरे हे सध्याचे पर्यटन मंत्री आहेत.
पर्यटन मंत्रालय हे महाराष्ट्र शासनाचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्रातील प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्याची जबाबदारी मंत्रालयावर आहे. मंत्रालयाचे अध्यक्ष कॅबिनेट स्तरावरील मंत्री असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत 2020?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. भारतीय केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद राज्यघटनेच्या कलम ५२ ते ७८ मध्ये केलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi