प्रश्नांची यादी
भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मूलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत.
समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
संवैधानिक प्रतिकाराचा हक्क
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 117 views🌐 marathi ३९५ लेख, ८ अनुसूची व २२ भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली. २६ जानेवारी १९५०: राज्यघटना अस्तित्वात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य देण्यात आले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi a. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर राखणे.
b. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.
c. भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
d.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi 20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi शेवटी 20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील. विशिष्ट तारखेची घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लीम लींग यांच्यातला वाद मिटेल ही एक भूमिका ब्रिटिश सरकारची होती. त्याचबरोबर ब्रिटिशांचा आता भारतावर नियंत्रण उरलेलं नाही अशा आशयाचा अहवाल तत्कालीन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi ५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. 15 ऑगस्ट 1947 ते 15 एप्रिल 1952 असा त्यांचा पहिला कालावधी होता. 1952, 1957 आणि 1962 सालच्या मतदानात त्यांचीच नियुक्ती झाल्यामुळे नेहरू 15 ऑगस्ट 1947 पासून मरेपर्यंत (27 मे 1964 पर्यंत) पंतप्रधान राहिले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्यापूर्वी INC चे शेवटचे अधिवेशन जे.बी. कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली 23-24 नोव्हेंबर 1946 रोजी मेरठ येथे आयोजित करण्यात आले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi