प्रश्नांची यादी
भारतीय संस्थाने : बंगाल-बिहार-ओरिसाचे महसूल हक्क (दिवाणी) मोगल बादशाह दुसरा शाह आलम याजकडून १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने मिळविल्यानंतर ब्रिटिश ⇨ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात दृढमूल झाली. त्यानंतर कंपनीने राज्यविस्ताराचे धोरण आरंभले. त्यातून १८५८ पर्यंत जी एतद्देशीय राज्ये बचावली, त्यांना भारतीय संस्थाने असे म्हणतात. त्यांपैकी बऱ्याच संस्थानिकांचा दावा घराणे फार प्राचीन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले होते. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षं झाली. ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज; निवड,सृजन,निर्मिती, शोध घेण्याची क्षमता, आणि स्वतःला मुक्त पणे अभिव्य्क्त करणे ;पर्याय निवडण्याकरिताचा अप्रतिबंधीत असल्याचा विश्वास,आयूष्य आणि अनुभव स्वच्छंदपणे जगण्याकरिता पुरेसे स्वविश्व आणि इच्छास्वातंत्र्य,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना जगातील देशांमधील परस्परसंवाद समान व्यासपीठावर सुधारण्यासाठी, त्यामुळे भविष्यातील युद्धे टाळण्यात आली.
युएन हे संघर्ष रोखण्यासाठी काम करून, संघर्षातील पक्षांना शांतता प्रस्थापित करण्यास मदत करून, शांततारक्षक तैनात करून आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi महायुद्धांनंतर जगाला आकार देणाऱ्या ‘संयुक्त राष्ट्रे’ या संघटनेला 2020 मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे
महासचिवांची कार्ये :
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सभासददेश आणि संलग्न संस्था यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून काम करणे.
संघटनेच्या विषयपत्रिकेत अग्रक्रमावर असलेल्या विषयांबाबत सर्व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभर मानवी हक्कांची पायमल्ली थांबवण्याचा प्रयत्न करते. २००६ साली स्थापन झालेल्या ह्या समितीच्या कामावर अनेक वेळा टीका झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे व तत्त्वे : सनदेच्या पहिल्या कलमातच संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे विशद केलेली आहेत. ती अशी :
(१)
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi मुख्यालय मैनहैटन टापू, न्यूयॉर्क नगर, न्यूयॉर्क, संयुक्त राज्य.
राष्ट्रसंघ
आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९). तिची बीजे तत्पूर्वीच्या इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनिअन (१८६५), युनिव्हर्सल पोस्टल युनिअन (१८७४), रेडक्रॉस (१८६३), हेग परिषदा, हेग ट्रॉइब्यूनल आदी संस्थांत आढळतात.
व्हिएन्ना काँग्रेसनंतरच्या शंभर वर्षांच्या कालावधीत (१८१५ ते १९१४) राजनैतिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi सध्याचे महासचिव कोण आहेत व ते कोणत्या देशात आहेत?
भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच भारताचे शशी थरूर यांनी २००१ ते २००६ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे अव्वर महासचिव म्हणून काम पाहिले होते.
२००७ मध्ये हे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi