प्रश्नांची यादी
हैरोल्ड जोसेफ लॉस्की (Laski, Harold Joseph) (30 जून 1893 – 24 मार्च 1950) ब्रिटेन के राजनीतिक सिद्धान्तकार, अर्थशास्त्री, लेखक एवं प्रवक्ता थे। वे राजनीति में सक्रिय रहे तथा 1945-1946 में ब्रिटेन के मजदूर दल (लेबर पार्टी) के अध्यक्ष रहे। वे 1926 से 1950 तक लन्दन अर्थशास्त्र स्कूल में प्राध्यापक रहे।
परिचय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi (१) सर्वांना कायद्याने समान वागणूक द्यावी व समान संरक्षण मिळाले पाहीजे (अनु. १४.). (२) शासनाने कुठल्याही नागरिकास धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान ह्या कारणास्तव पक्षपाताने वागवता कामा नये ( अनु. १५–१७); तसेच कुठल्याही नागरिकावर धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान किंवा त्यांपैकी कुठल्याही कारणास्तव दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल किंवा इतर
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 91 views🌐 marathi आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय करार, ज्या सर्वांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क मान्य करतात अशा माध्यमिक शिक्षणाचा विकास करण्याचे बंधन असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय अधिवेशनात शिक्षणाचा हक्क मानवाधिकार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. सर्व, विशेषतः विनामूल्य माध्यमिक शिक्षणाच्या प्रगतीशील परिचयाद्वारे, तसेच उच्च शिक्षणात सम्यक प्रवेश विकसित करण्याची जबाबदारी,
पूर्ण वाचा →आपण प्रजासत्ताक दिन मराठीत का साजरा करतो?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi 'ध्वजारोहण' -
म्हणजे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी ध्वज / झेंडा फडकवणे / उभारणे ..
हा एक महत्वाचा कार्यक्रम असतो .. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या त्याच्या ठरवून दिलेल्या गाईडलाइन्स नुसारच तो उभारावा लागतो .. अन्यथा कायद्यानुसार शिक्षाहि होऊ शकते ..
'मान्यवर' हे कुणीही निवडलेले असू शकते ... (अगदी अभारतीय व्यक्ती सुद्धा..!!)
झेंडा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi सुरुवातीस १९४७ च्या अखेरीपर्यंत ओरिसा आणि छत्तीसगढातील संस्थाने अनुक्रमे शेजारच्या ओरिसा आणि मध्य प्रांतात विलीन झाली. लहान संस्थाने समूह करून त्यांना ‘ब’ किंवा ‘क’ राज्यांचा दर्जा देण्यात आला (उदा., विंध्य प्रदेश, सौराष्ट्र, मध्य भारत, पेप्सू म्हणजे पतियाळा व पूर्व पंजाब संस्थानांचा संघ, त्रावणकोर-कोचीन, हिमाचल प्रदेश). महाराष्ट्र-गुजरातमधील कोल्हापूर-बडोद्यासह सर्व संस्थाने तेव्हाच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi आर्थिक स्वतंत्रता म्हणजे लखपती, करोडपती असणं.भारतात अजूनही आर्थिक स्वातंत्र्याची संकल्पना तंतोतंत अस्तित्वात आली आहे असे म्हणता येत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यात आघाडीवर राहिलेल्या भारतासारख्या देशात ही गोष्ट घडू नये ही अधिकच खंतावणारी बाब आहे. राजकीय लोकशाही आपल्याला समजते पण आर्थिक लोकशाही समजत नाही. माझ्या जडणघडणीच्या काळात मी समाजवादी विचारसरणीशी सख्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तयारी करण्यात आली आहे.
12 मार्च 2021 पासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.सुवर्ण महोत्सवी वर्ष हे ४९ व्या वर्धापन दिनापासून ते ५० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
सुवर्ण महोत्सव (Golden jubilee - गोल्डन जुबली) म्हणजे ५० वा वर्धापन दिन होय. याला सुवर्ण जयंती किंवा पन्नासवी जयंती असे सुद्धा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi उदारमतवाद हे स्वातंत्र्य आणि समता ह्यांवर आधारित एक राजकीय तत्त्वज्ञान किंवा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. उदारमतवादी लोक ह्या तत्त्वाचा आपापल्या आकलनशक्तीनुसार अनेकविध दृष्टीकोन बाळगतात, पण सर्वसामान्यपणे ते लोकशाही, मुक्त आणि प्रामाणिक निवडणूका, नागरी अधिकार, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, मुक्त व्यापार, आणि खाजगी मालमत्ता ह्यांसारख्या विचारांचे समर्थन करतात.
उदारमतवाद : समाजाच्या वा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi