सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपदी राहणारे व्यक्ती कोण?
सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपदी राहणारे व्यक्ती कोण?
पूर्ण वाचा →सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपदी राहणारे व्यक्ती कोण?
पूर्ण वाचा →1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या.
पूर्ण वाचा →लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.
९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात,
पीएमओचे प्रमुख सचिव सध्या प्रमोद कुमार मिश्रा आहेत.
पंतप्रधान कार्यालय मध्ये भारताच्या पंतप्रधानांचे तात्काळ कर्मचारी, तसेच पंतप्रधानांना अहवाल देणारे अनेक स्तरावरील समर्थन कर्मचारी यांचा समावेश होतो. पीएमओचे प्रमुख सचिव सध्या प्रमोद कुमार मिश्रा आहेत. मोरारजी देसाई मंत्रालयाच्या काळात त्याचे नामकरण १९७७ पर्यंत पीएमओला मूलत: पंतप्रधानांचे सचिवालय म्हटले जात होते.
कार्य :
पीएमओ
राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
भारताचे राष्ट्रपती (President of India) हे भारतीय प्रजासत्ताक राज्याचे प्रमुख आहेत. भारतामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च संवैधानिक पद जरी असले तरी सर्वाधिक अधिकार हे संंसदेकडे असतात. राष्ट्रपती हे देशाच्या कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख असतात, त्यांना पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावे लागते. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम
जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स.
जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४,
भारताचा स्वातंत्र्यलढा
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटीश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला. भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिली राष्ट्रवादी क्रांतिकारी चळवळ बंगालमधून उदयास आली होती. प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या चळवळीचा पाया भक्कम केला. हे
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले .
भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात डॉ. दि. का. गर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील राजकीय विचारां’वर काही प्रबंध लिहिले गेले. त्यात लोकहितवादी, टिळक, सावरकर, न. चिं. केळकर इत्यादी विचारवंतांचा समावेश होता. मराठीत प्राध्यापक भास्कर भोळे यांनी या विषयावर एक व्यापक असा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे प्राध्यापक दि.का. गर्दे यांनी ‘आधुनिक भारतीय राज्यविचार’ हा ग्रंथ
पूर्ण वाचा →