प्रश्नांची यादी

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते? locked

'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून १९४८ पूर्वी सोडून देईल', असे ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केले.त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी र्लॉड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.

माऊंटबॅटन योजना :
मार्च १९४७ मध्ये र्लॉड लुई माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी सर्व प्रमुख भारतीय

पूर्ण वाचा →

सकारात्मक स्वातंत्र्याचे समर्थक कोण होते? locked

रूसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. कारण त्यांच्या मते,नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामुहिक इच्छांचा ही स्वीकार केला.

सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयाला आली आहे.नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुभाव,आणि सामूहिक हित या संकल्पनांमध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला.स्वातंत्र्याचा

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्य हे खालील पैकी काय आहे? locked

स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज; निवड,सृजन,निर्मिती, शोध घेण्याची क्षमता, आणि स्वतःला मुक्त पणे अभिव्य्क्त करणे ;पर्याय निवडण्याकरिताचा अप्रतिबंधीत असल्याचा विश्वास,आयूष्य आणि अनुभव स्वच्छंदपणे जगण्याकरिता पुरेसे स्वविश्व आणि इच्छास्वातंत्र्य.

व्यक्तिस्वातंत्र्य असण्याचा मुख्य अर्थ म्हणजे समाजात त्याला मान्यता असणे. एखाद्याचे विचार कितीही वेगळे असले, वागणे कितीही विक्षिप्त किंवा अप्रचलित असले तरी; आपल्याला

पूर्ण वाचा →

स्वतंत्र भारतासाठी ची घटना या ग्रंथाचे लेखक कोण आहे? locked

राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.

लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात किती संस्थाने होती? locked

५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती.

भारतीय संस्थाने : बंगाल-बिहार-ओरिसाचे महसूल हक्क (दिवाणी) मोगल बादशाह दुसरा शाह आलम याजकडून १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने मिळविल्यानंतर ब्रिटिश ⇨ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात दृढमूल झाली. त्यानंतर कंपनीने राज्यविस्ताराचे धोरण आरंभले. त्यातून १८५८ पर्यंत जी एतद्देशीय राज्ये बचावली, त्यांना भारतीय संस्थाने असे म्हणतात. त्यांपैकी बऱ्याच

पूर्ण वाचा →

भारत देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? locked

आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून 75 वर्ष पूर्ण झाली.

त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्याला इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्व नागरिकांसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण की हाच दिवस पाहण्यासाठी आपल्या देशातील अनेक वीरांनी आपले बलिदान दिले होते.

आणि

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशाला कोण संबोधित करतात? locked

प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात आणि राष्ट्राला संबोधित करतात.

पूर्ण वाचा →

भारताला स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाले? locked

देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना १५ ऑगस्ट १९४७ ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते. यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे

पूर्ण वाचा →