सप्टेंबर 1920 ते फेब्रुवारी 1922 पर्यंत गांधीजींनी असहकार आंदोलन केले. 1919 मध्ये अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांड असहकार आंदोलन सुरू होण्याचे एक प्रमुख कारण होते.