कॅटेगरी: कृषि

पेंडा शेती म्हणजे काय? locked

पेंडा शेती म्हणजे काय?
चीनमधून आसामात आलेल्या झूमधिस लोकांनी तिथे अशी भातशेती केली म्हणून तीस झूम शेती म्हणू लागले. या शेतीस पिरती शेतीही म्हणतात. उत्तर भारतात झूम शेतीस दया तर दक्षिण भारतात पोदुआर म्हणतात. हिमालय प्रदेशात खिल, तर माडिया गोंद अशा शेतीस पेंडा, बैगा लोक बेवार म्हणतात.

पूर्ण वाचा →

स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? open

स्थलांतरित शेती - एक उपजीविकेचे साधन आहे आहे ज्यात शेतकरी तात्पुरते एखाद्या भूखंडावर शेती करतो आणि जेव्हा जमीन नापीक बनते ती शेती करण्यायोग्य राहत नाही तेव्हा ते दुसर्‍या जागेवर जातात. आसाम, मणिपूर, मिझोरम, नागालँड इत्यादींसह भारताच्या उत्तर - पूर्व भागात कसण्यासाठी प्रामुख्याने वापरतात

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र कुठे स्थित आहे? locked

परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती)

अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके आणि तण नाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय पुष्प शेती विषयक संशोधन केंद्र कुठे आहे? locked

राष्ट्रीय पुष्प शेती विषयक संशोधन केंद्र कुठे आहे?

नवी दिल्लीमधील पुसा इन्स्टिट्यूटमधील पुष्प संशोधन संचालनालय पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात स्थलांतरित होत असून, राज्यातील फूल उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.


महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था कुठे आहे? locked

राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र गाजियाबाद/ प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्र नागपूर यांचेकडे या प्रादेशिक परिषदेची नोंदणी असावी. नोंदणी असेल तरच त्यांना हा कार्यक्रम राबवता येईल. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण पीजीएस इंडिया आणि आयसीएस पद्धतीने करण्यात येते.

अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके आणि तण

पूर्ण वाचा →

शेतीची उत्पादकता म्हणजे काय? locked

शेतीची उत्पादकता म्हणजे काय?

भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो. भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे. भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक स्थितिनूसार भिन्न आहे; काही बागकाम, लेखी शेती, ऍग्रोफोरेस्ट्री आणि इतर बऱ्याच गोष्टींवर आधारित आहेत.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे काय स्थान आहे? locked

भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो.

भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये

पूर्ण वाचा →

शेती उत्पादनाचे किती भाग केले जातात? locked

शेती उत्पादनाचे किती भाग केले जातात?

शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्धा अस्तित्वात आले आहेत.


आर्थिक घटक : निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरून कोणत्या

पूर्ण वाचा →

भारतात शेतीचा विकास का झाला आहे? locked

भारतात शेतीचा विकास का झाला आहे?

भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो.
भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे. भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक स्थितिनूसार भिन्न आहे; काही बागकाम, लेखी शेती, ऍग्रोफोरेस्ट्री आणि इतर बऱ्याच गोष्टींवर

पूर्ण वाचा →

देशातील किती टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे? open

२०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा रोजगार हा शेतीवर आधारित आहे. मध्य महाराष्ट्रात व पश्चिम महाराष्ट्र मध्ये ऊसतोड कामगार लागतात , ते परिपूर्ण उसाच्या शेतीवर अवलंबून आहेत.

पूर्ण वाचा →