नवीन प्रश्न

सध्याच्या महाराष्ट्र प्रदेशावर कोणी राज्य केले? open

सध्याचा महाराष्ट्र हा प्रदेश मौर्य साम्राज्य, सातवाहन राजवंश, कदंब राजवंश, वाकाटक राजवंश, चालुक्य राजवंश आणि राष्ट्रकूट राजवंश यासह अनेक राज्यांचा भाग बनला आहे. यापैकी बहुतेक साम्राज्यांचा विस्तार भारतीय भूभागाच्या मोठ्या भागावर होता.

पूर्ण वाचा →

सोलापूर जिल्ह्यात किती तालुका आहेत? open

सोलापूर शहर व जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे वसलेला आहे. या जिल्ह्यात एकूण ११ तालुके असून उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे प्रशासकीय कार्यालय सोलापूर शहरामध्येच आहेत.

पूर्ण वाचा →

सोलापुरात कोणती भाषा बोलली जाते? open

मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू या चार भाषांचे लोक सोलापूर शहरात एकत्र राहत आहेत. सर्व भाषांतून तयार झालेली सोलापूरची भाषा गोड आहे. तसेच सोलापुरात आढळणारा रोखठोकपणाही त्यात दिसून येतो. सोलापुरी भाषेत अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने भाषा बोलल्या जातात.

पूर्ण वाचा →

सोलापूर येथील प्रसिद्ध उद्योग कोणता आहे? open

हातमाग व यंत्रमाग उद्योग सोलापूर हे हातमाग व यंत्रमाग विणकाम उद्योगाचे माहेरघर आहे. हे उद्योग मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार पुरविते. जिल्ह्यात जवळपास ६००० यंत्रमाग उद्योग घटक कार्यरत आहेत.

पूर्ण वाचा →

सोलापूरचे विशेष काय? open

सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून

पूर्ण वाचा →

अजेंडा 2030 कॅनडा काय आहे? open

2030 अजेंडा पूर्ण आणि उत्पादक रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजमध्ये प्रवेश, लैंगिक समानता आणि सर्व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण आणि पर्यावरणीय ऱ्हासाचा अंत यासह गरिबी आणि भूकमुक्त सुरक्षित जगाची कल्पना करतो.

पूर्ण वाचा →

सामाजिक शाश्वत विकास म्हणजे काय? open

पर्यावरण आणि विकास विषयक आयोगाच्या मते, 'असा विकास जो वर्तमानकालीन लोकांच्या गरजा भागविण्याबरोबरच भविष्यकालीन लोकांच्या, पिढ्यांच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड करत नाही'. डेविड पिअर्स यांच्या मते, 'शाश्वत विकास म्हणजे सामाजिक उद्दिष्टांची बेरीज होय.

पूर्ण वाचा →

17 शाश्वत विकास उद्दिष्टांचा उद्देश काय आहे? open

दारिद्रय निर्मुलन - सर्वत्र, सर्व स्वरूपतील दारिद्र्य / गरीबी नष्ट करणे. भूक निर्मुलन - भूक नष्ट करणे, अन्नाची सुरक्षितता व सुधारीत पौष्टिकता साध्य करणे आणि शाश्वत शेतीची जाहिरात करणे. चांगले आरोग्य - निरोगी आयुष्याची खात्री करून घेणे आणि सर्व वयोगटांमधील

पूर्ण वाचा →