नवीन प्रश्न
समाजवादी अर्थव्यस्थेत अर्थव्यवस्थेवर सरकारचे निर्बंध ,नियंत्रण असते ,मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्या नंतर हे नियंत्रण सैल करावे लागते ,ते सैल करणे म्हणजेच उदारीकरण होय .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi अर्थशास्त्राचा उल्लेख आहे आणि त्यातील डझनभर श्लोक उत्तर-पश्चिम चीन, अफगाणिस्तान आणि वायव्य पाकिस्तानच्या प्राचीन बौद्ध मठांमध्ये पुरलेल्या हस्तलिखित ग्रंथांच्या तुकड्यांवर सापडले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi वैयक्तिक समाधान वैयक्तिक निवडीशी जोडलेले आहे. त्याला जास्तीत जास्त समाधान देणारे संयोजन तो निवडतो. समाजकल्याण म्हणजे समाजातील सर्व व्यक्तींच्या उपयुक्तता किंवा समाधानाचा समुच्चय होय . सर्व व्यक्तींचे कल्याण हा समाजाच्या कल्याणाचा समानार्थी शब्द आहे.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi कल्याणकारी अर्थशास्त्र : मुख्यत: आर्थिक धोरणांच्या तत्त्वांशी संबंध असलेली अर्थशास्त्राची शाखा. निरनिराळ्या आर्थिक घटना व शासकीय धोरणे यांचे समाजाच्या कल्याणावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास ही शाखा करते व म्हणून तिला आर्थिक धोरणांची तत्त्वप्रणाली असे समजतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारतात बराच काळ राजकिय, आर्थिक सामाजिक व लष्करी स्थैर्य लाभले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi फक्त छ. शिवाजी महाराज
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय(CSO) –
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi देशात आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जनतेला स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या. नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज (१५ ऑगस्ट) ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi