नवीन प्रश्न

भारतातील लोकसंख्या वाढीचा सरासरी वार्षिक दर किती आहे? open

भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली आहे. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिपटीहून अधिक झाली आहे. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी

पूर्ण वाचा →

सेबीच्या आधी भांडवली बाजाराचे नियमन कोण करत होते? open

एप्रिल १९९८ मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणुन घोषित केलेले आहे . सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत. सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते. निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रेय शंकर

पूर्ण वाचा →

शेअर बाजाराचे प्रमुख नियामक कोण आहेत? open

शिवाय सेबी या नियामक संस्थेनं सगळे व्यवहार ऑनलाईन केल्यामुळे आणि शेअर व्यवहारांवर ठेवलेल्या नजरेमुळे इथले व्यवहारही पारदर्शक झाले आहेत

पूर्ण वाचा →

भारतातील भांडवली बाजारावर कोणाचे नियंत्रण आहे? open

कालांतराने 'सेबी बिल' संसदेत संमत करण्यात येऊन ३१ मार्च १९९२ पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. एप्रिल १९९८ मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणुन घोषित केलेले आहे . सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व

पूर्ण वाचा →

भारतात शेअर बाजार कसा चालतो? open

या खात्याच्या माध्यमातून तुम्ही बाँबे स्टॉक एक्सचेंज किंवा राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक करणार असता. या दोन शेअर बाजारांच्या व्यतिरिक्त एकूण 17 चालू स्थितीतले शेअर बाजार भारतात आहेत.

पूर्ण वाचा →

भांडवली बाजारातील कंपन्या काय आहेत? open

भांडवल बाजाराचे आज प्रामुख्याने दोन भाग पडतातः सरकारी रोखेबार व शेअरबाजार. सरकारी व निमसरकारी रोखे आणि बंधपत्रे यांवर ठराविक दराने व्याज मिळते आणि त्यांत व्यापारी बँका, वित्त निगम, भविष्य निर्वाह निधी संघटना आदी गुंतवणूक करतात. शेअरबाजारांत संयुक्त भांडवली कंपन्यांच्या जुन्या

पूर्ण वाचा →

साध्या शब्दात शेअर बाजार म्हणजे काय? open

'शेअर बाजार' म्हणजे एक अशी जागा ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. 'शेअर बाजार' म्हणजे एक अशी जागा ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. जेव्हा एखाद्या कंपनीची वाढ होते तेव्हा शेअर्सची किंमतही वाढते.

पूर्ण वाचा →

भारतातील भांडवली बाजार म्हणजे काय? open

भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय. या बाजारात उद्योजक आणि व्यावसायिक संस्था आपले समभाग बॉडस् इ. विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात.

पूर्ण वाचा →