नवीन प्रश्न

संविधानात ५ गुणांची गरज का आहे? open

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. तेच

पूर्ण वाचा →

26 जानेवारी 1950 रोजी संविधान का लागू झाले? open

26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या कारणास्तव दरवर्षी २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

भारतात धर्मांतर कायदेशीर आहे का? open

भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम २९५ अ आणि २९८ अंतर्गत सक्तीचे धर्मांतर हा दखलपात्र गुन्हा आहे असे नोंदवलेले आहे. या तरतुदींनुसार 'जबरदस्तीने धर्मांतरासाठी' जबाबदार असलेल्या व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे.

पूर्ण वाचा →

भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम व्यक्तीशी विवाह करण्याच्या अधिकाराचे रक्षण करते? open

भारतीय राज्यघटनेचे कलम 21 एखाद्याच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या अधिकाराचे रक्षण करते.

पूर्ण वाचा →

भारतात किती धर्म आहेत? open

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान १४.२%, ख्रिश्चन २.३%, शीख १.९%, बौद्ध ०.७% व जैन ०.४% आहेत.

पूर्ण वाचा →

भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? open

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

पूर्ण वाचा →

बीआर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेसाठी काय केले? open

संविधानाचा मसुदा सादर करणे, त्यावर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देणे आणि संविधान सभेच्या सूचनांनुसार आवश्यक ते बदल करण्याचे

पूर्ण वाचा →