नवीन प्रश्न

टोकियो २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली? open

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी केली आङे. भारताच्या खात्यात एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके आली

पूर्ण वाचा →

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळविणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? open

अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.

पूर्ण वाचा →

ऑलिंपिक स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केली जाते? open

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली.

पूर्ण वाचा →

भारताने किती पदक जिंकले? open

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022 च्या 10 व्या दिवशी भारताने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह 15 पदके जिंकली, भारताच्या पदकांची एकूण संख्या 55 वर पोहोचली

पूर्ण वाचा →

सुवर्णपदक जिंकणारा प्रथम भारतीय कोण आहे? open

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

पूर्ण वाचा →

ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? open

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

पूर्ण वाचा →

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती कोण होते? open

सेनापती (सरनौबत) : नेतोजी पालकर.
स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पूर्ण वाचा →

अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय? open

राज्यव्यवस्थेत राजाच्या खालोखाल येत असे ते प्रधान मंडळ. शिवाजी महाराजांचे प्रधान मंडळ हे आठ जणांचे असल्याने त्यास अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती याचा विचार या लेखात करू.

पूर्ण वाचा →