नवीन प्रश्न
ब्रिटिशांची राजवट सुरू झाल्यापासून करांच्या नियमांमध्ये आणि करवसूली पद्धतीमध्ये भारतात मोठे बदल झाले. याचा सर्वात जास्त परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर झाला. ब्रिटिशांच्या काळातील करांच्या काहीशा जाचक नियमांमुळे भारतातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य वाढीस लागले.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi स्वातंत्र्याच्या वेळी कृषी क्षेत्रात जुन्या आणि कालबाह्य पद्धतींचा वापर केला जात होता. खते व इतर यंत्रांचा पुरेसा वापर होत नव्हता. शेती ही जास्त प्रमाणात पावसावर अवलंबून होती . चांगल्या पावसामुळे चांगले उत्पादन होते, तर कमी पावसामुळे खराब उत्पादन होते.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 1947 च्या सुमारास भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर कृषी उत्पादन अत्यंत निकृष्ट होते . कृषी उर्जा आणि आदिम साधने आणि यंत्रसामग्रीचे थेट स्त्रोत वापरून कृषी उत्पादन हे मुख्यतः पावसावर आधारित आणि निर्वाहावर आधारित होते.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi काही क्षण थांबा आणि पुन्हा प्रयत्न करा. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे? बोलायचे झाले तर तो महाराष्ट्र राज्याबाबत शेती व सलग्न क्षेत्रांत जवळपास १२% आहे व त्यावरील अवलंबून आसलेली लोकसंख्या ५५% चे आसपास आहे . मला वाटते
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi फिलिपिन्सचे तत्कालीन अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा फिलिपिनो शेतकऱ्यांमध्ये तांदूळ उत्पादन वाढवण्यासाठी एक कृषी कार्यक्रम होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi इ. स. १९६० च्या दशकात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषिउत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi १९६० च्या दशकात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषिउत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi हरितक्रांती म्हणजे बियाणे, कीटकनाशके आणि उत्तम व्यवस्थापन तंत्रांचा वापर करून पिकांच्या उत्पादनात वाढ करणे.
भारतातील अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली. क्रांतीचा सर्वात मोठा फायदा गव्हाच्या धान्याला झाला. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उत्पादन वाढून 55 दशलक्ष टन झाले. केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित न
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतातील हरितक्रांती
१९६० च्या दशकात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषिउत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi