नवीन प्रश्न
राजस्थानच्या जोधपूर शहरात मेहरानगड किल्ला अस्तित्त्वात आहे. हा पाचशे वर्षांहून अधिक जुना किल्ला मानला जातो. हा किल्ला राव जोधा यांनी सुमारे १४५९ मध्ये बांधला होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती. बेंद्रे लिहितात: 'सोयराबाईने विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डच बातमीवरूनही सिद्ध आहे. परंतु या कंडीत फारसे तथ्य असेल असे वाटत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi उंबरखिंडची लढाई , शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला , शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून , मुघल सैन्याचा पूर्ण पराभव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi पन्हाळा किल्ला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi महाराजांनी बांधलेले किल्ले
पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi मुंबई बेटावर एकूण 11 किल्ले बांधण्यात आले. वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे फोर्ट.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातून केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत. त्यात १३ सागरी किल्ले आहेत. राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi