भारतात ग्रामीण भागात एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक राहतात?
भारतात ६,४१,००० गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी ७२.२ टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे.
पूर्ण वाचा →भारतात ६,४१,००० गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी ७२.२ टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे.
पूर्ण वाचा →लोकसंख्या विषयक पहिले राष्ट्रीय धोरण (१९७६)
तत्कालीन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. करण सिंग यांनी १६ एप्रिल १९७६ रोजी पहिले लोकसंख्याविषयक धोरण जाहीर केले.
१.२१ अब्ज भारतीयांपैकी ८३३ दशलक्ष (६८.८४%) ग्रामीण भागात राहतात तर ३७७ दशलक्ष लोक शहरी भागात राहतात.
पूर्ण वाचा →केरळ (47.7 टक्के) नंतर महाराष्ट्र (45.2 टक्के) ला मागे टाकत तमिळनाडूमध्ये लोकसंख्या शहरी भागात 48.4 टक्के आहे.
पूर्ण वाचा →राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 - 15 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले - याचे उद्धिष्ट शाश्वत आर्थिक वाढ, सामाजिक विकास आणि पर्यावरण सुरक्षेच्या पातळीशी सुसंगत, 2010 पर्यंत एकूण प्रजनन दर (टीएफआर) पुनर्स्थापनेच्या पातळीवर आणणे आणि 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या गाठणे हे
पूर्ण वाचा →पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत (ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी) हा लोकसंख्या सिद्धांताच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इष्टतम लोकसंख्या सिद्धांत
पूर्ण वाचा →जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.
पूर्ण वाचा →पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो.
पूर्ण वाचा →पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्ते मानली गेली आहेत. यातील 179 पूर्व गोलार्धात तर 179 पश्चिम गोलार्धात आहेत तर 0° रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते तर 180° रेखावृत्त हे international date line आहे.
पूर्ण वाचा →भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे.
पूर्ण वाचा →