श्वेत क्रांती म्हणजे काय?
ऑपरेशन फ्लडला भारतातील श्वेत क्रांती म्हणतात. दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या अभियानास भारतातील श्वेतक्रांती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →ऑपरेशन फ्लडला भारतातील श्वेत क्रांती म्हणतात. दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या अभियानास भारतातील श्वेतक्रांती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →श्वेतक्रांती 1970 झाली
पूर्ण वाचा →१३ जानेवारी १९७० रोजी या क्रांतीची सुरुवात झाली.. श्वेत क्रांती म्हणजे दुधाचे उत्पादन बाढवण्यास्तही केलीली वाटचाल.. डॉ. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक मानल्या जाते.
पूर्ण वाचा →माहिती तंत्रज्ञानामुळे दूरसंचार उद्योगात अनेक नवीन प्रगती झाली आहे. फोनवर बोलणे, संगणक वापरून ईमेल पाठवणे आणि फोनवर असताना इंटरनेटचा वापर करणे ही सर्व उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे, मोबाईल मनोरंजनाला चालना देण्यासाठी एक नवीन अॅप विकसित करण्यात आले आहे. ज्यामध्ये माहिती
पूर्ण वाचा →भारतात, पहिली निळी क्रांती सातव्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली जी 1985 ते 1990 दरम्यान होती.
पूर्ण वाचा →हरित शेती म्हणजे काय?
'कृषी क्षेत्रात संशोधन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि काही कृषी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवून कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या धोरणाला 'हरित क्रांती' असे म्हणतात. ' दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारत १९४७ साली स्वतंत्र झाला.
पारंपरिक शेतकरीही आपल्या
डॉ. वर्गीस कुरियन
पूर्ण वाचा →हरित क्रांतीचे धोरण अमेरिकी वैज्ञानिकांनी तयार केले होते. या धोरणाचा पहिला यशस्वी प्रयोग मेक्सिकोत झाला होता व नंतर ते धोरण भारतात निर्यात केले गेले व हरित क्रांतीची वाटचाल सुरू झाली.
पूर्ण वाचा →हरित क्रांतीचे वारसदार कोण?
वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून मानले जाते.
भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्यात भारताच्या वाटेला ८२% लोकसंख्या ७५% तृणधान्याखालील क्षेत्र व ६९%
भारतातील हरित क्रांतीचा प्रभाव :
हरित क्रांतीमुळे कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली. क्रांतीचा सर्वात मोठा फायदा गव्हाच्या धान्याला झाला. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उत्पादन वाढून 55 दशलक्ष टन झाले.