नवीन प्रश्न

यूपीएससी मध्ये किती विषय असतात? open

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो मुख्य परीक्षेमध्ये एकूण नऊ पेपर असतात सर्व पेपर वर्णनात्मक असतात. नऊ मधील भाषाविषयक दोन पेपर असतात. इंग्रजी भाषा व एक प्रादेशिक भाषा. 300 अधिक 300 गुणांचे हे भाषा विषय परीक्षा असते.

पूर्ण वाचा →

तलाठी म्हणजे काय? open

गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.

पूर्ण वाचा →

आय ए एस कसे बनावे? open

संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे दरवर्षी घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही भारतीय प्रशासकीय अधिकारी बनू शकता. ही परीक्षा देशाच्या नागरी सेवांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करते ज्यामध्ये IAS, IPS, IFS, IRS आणि इतर अनेक सेवांचा समावेश आहे.

पूर्ण वाचा →

जिल्हाधिकारी चे कार्य काय असते? open

जिल्हाधिकारी : पूर्ण जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असतात. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे त्याच प्रमाणे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतात. महसूल,निवडणूक,आपत्ती व्यवस्थापन. इ कामाचे नियंत्रक म्हणून कामे पार पाडतात.

पूर्ण वाचा →

आयएएस दर्जाच्या जिल्हाधिकारी ची निवड कोण करते? open

त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते.

पूर्ण वाचा →

स्वराज्याचे पहिले किल्लेदार कोण होते? open

माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा ह्या कुळातील होते. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा आहे.

पूर्ण वाचा →

मुजुमदार म्हणजे काय? open

पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर

पूर्ण वाचा →

शिवरायांकडे कोण कोणते किल्ले होते? open


महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्‍यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६०

पूर्ण वाचा →