नवीन प्रश्न
राष्ट्रीय सभा कधी अस्तित्वात आली?
स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 79 views🌐 marathi MPSC PSI साठी निवड प्रक्रियेमध्ये 4 टप्पे समाविष्ट आहेत - प्रिलिम्स, मुख्य, शारीरिक चाचणी आणि मुलाखत. या पदासाठी अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पीएसआय म्हणजे कोण?
पोलीस विभागात काम करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आला पीएसआय म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi विद्यमान पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी होती. संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल २०२१ पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi भारतातील प्रथम महिला अंतराळवीर कोण?
कल्पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर, अभियंता आणि अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाची पहिली महिला होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या?
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा सरोजिनी नायडू ( १९२५ ) होत्या.
सरोजिनी नायडू (पूर्वाश्रमीच्या चट्टोपाध्याय) (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९)[१] या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 120 views🌐 marathi एकूण १०० गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ४०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत एकूण ५४० गुणांपैकी पीएसआय पदासाठी निवड केली जाते. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi पोलीस उपनिरीक्षक म्हणजे काय?
पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस दलातील एक पद आहे जे सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या वरचे पद आहे.
उपनिरीक्षक, किंवा पोलिस उपनिरीक्षक, हा दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा एक दर्जा आहे: बांगलादेश, पाकिस्तान, भारत आणि श्रीलंका
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे.
राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वष्रे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi