नवीन प्रश्न

मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? locked

नाव
मुंबादेवीचे देऊळ.
मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या

पूर्ण वाचा →

१४ मुंबई द्वैभाषिक मराठी व गुजराती राज्याची निर्मिती कधी झाली होती? locked

१४ मुंबई द्वैभाषिक मराठी व गुजराती राज्याची निर्मिती कधी झाली होती?

१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु
काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर

पूर्ण वाचा →

द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? locked

एम. एम. चुडासामा, आयपीएस ( १९४९-१९५५ )

स्वतंत्र भारतातील पोलिसांचे सर्वात मोठे सेवा बजावणारे आयुक्त हे एक राजपूत होते आणि ते पूर्वी मुंबई प्रांतात पुणे येथे डी.आय.जी., सी.आय.डी. होते. १९५१ च्या मुंबई पोलीस कायद्यातील तरतुदी प्रमाणे बृहन्मुंबई पोलीस व मुंबई जिल्हा

पूर्ण वाचा →

लष्करातील वरिष्ठ अधिकारी कोण? locked

लष्करातील वरिष्ठ अधिकारी कोण?
भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

पूर्ण वाचा →

भारतात किती दल आहेत? locked

भारतात किती दल आहेत?
भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत.

तिन्ही सेनादलांची नावे आहेत : नौसेना, भूदल सेना आणि वायुसेना.

नौसेना प्रमुखाला

पूर्ण वाचा →

12वी नंतर भारतीय सैन्यात कसे सामील व्हावे? locked

12वी नंतर भारतीय सैन्यात कसे सामील व्हावे?
बारावीनंतर भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न असेल तर एनडीए हा एक उत्तम पर्याय आहे. एनडीएची परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेतली जाते. एनडीए उत्तीर्ण झाल्यानंतर नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर

पूर्ण वाचा →

आर्मी मध्ये भरती होण्यासाठी काय काय करावे लागते? locked

आर्मी टेक्निकल एंट्री स्कीम-४७ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांमध्ये किमान ६० टक्के गुणांसह १० + २ परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित जेईई (मुख्य) २०२१ मध्ये उपस्थित असावा.

पूर्ण वाचा →