नवीन प्रश्न
बॉम्बे असोसिएशन चे पहिले सरचिटणीस कोण?
डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४) हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते.[१] ज्ञान प्रसारक सभा ही संघटना डॉ भाऊ दाजी लाड
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 95 views🌐 marathi बॉम्बे असोसिएशनची स्थापना :
26 ऑगस्ट 1852 रोजी एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत “बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi अखिल भारतीय सेवा ज्यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, वन सेवा यांचा समावेश होतो.
अखिल भारतीय सेवा
त्या अशा सेवा आहेत ज्यात अधिकारी केंद्र सरकार निवडतात पण ते राज्य सरकारच्या अखत्यारीत राहतात.
सध्या तिन्ही सेवा अखिल भारतीय सेवा आहेत.
1 IAS
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi ज्ञान प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण होते?
प्रौढांच्या शिक्षणासाठी दादाभाई नौरोजीनी ‘ज्ञान प्रसारक मंडळी’ स्थापन केली.
185२ मध्ये दादाभाईंनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लीज नूतनीकरणाला त्यांनी कडाडून विरोध केला. यासंदर्भात दादाभाईंनी ब्रिटिश सरकारला
पूर्ण वाचा →नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता?
स्थापना : – ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था दादाभाई नौरोजींनी १ डिसेंबर १८६६ रोजी लंडन मध्ये स्थापन केली.
इंग्रज व हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असलेला गैरसमज करणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य चालवण्यासाठी एक विशेष सेवा वर्गाची निर्माती केली गेली आहे ज्याला भारतीय विदेश सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service/ I.F.S.) म्हणतात. भारतीय परराष्ट्र सेवा भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी त्या राष्ट्रांमध्ये असणारे दूतावास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi Repair
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi इंग्रजांनी त्यांची प्रथम वखार भारतामध्ये कुठे स्थापन केली?
इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली.
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 144 views🌐 marathi फ्रेडरिक लुगार्ड, संपूर्ण फ्रेडरिक जॉन डीलट्री लुगार्ड, अबिंगरचे बॅरन लुगार्ड, ज्यांना एफ.डी. लुगार्ड, (जन्म 22 जानेवारी, 1858, फोर्ट सेंट जॉर्ज, मद्रास, भारत—मृत्यू 11 एप्रिल, 1945, अबिंगर, सरे, इंग्लंड), प्रशासक ज्याने 1888 ते 1945 दरम्यान ब्रिटनच्या वसाहती इतिहासात प्रमुख भूमिका बजावली,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भारत देश स्वतंत्र कधी झाला?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi