नवीन प्रश्न
बर्लिन परिषदेचा अध्यक्ष कोण होते?
जर्मनी हे नव्यानेच संघटित झालेले राष्ट्र पूर्वेच्या प्रश्र्नामध्ये (ईस्टर्न व्केश्र्चन) निःस्वार्थी व तटस्थ असल्यामुळे ऑटो फोन बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली बर्लिन येथे ही परिषद बोलविण्यात आली. ही परिषद १३ जून १८७८ रोजी सुरू झाली व एक महिना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi १९१६ साली झालेली जुटलॅंडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ. स. १९१६ ते १ जून, इ.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi अक्ष राष्ट्रे म्हणजे काय ?
अक्ष राष्ट्रे (अक्ष सत्ता, अक्ष ऐक्य किंवा नुसतेच अक्ष) ही दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढणारी राष्ट्रे होती. जर्मनी, इटली व जपान यांनी सप्टेंबर १९४०मध्ये त्रिपक्षी तह केल्यावर त्यांना अक्ष राष्ट्रे हे नाव दिले गेले. या राष्ट्रांची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi रोम बर्लिन टोकियो कराराला काय म्हणतात?
बर्लिन - रोम - टोकियो" अक्षाची निर्मिती. कॉमिंटर्न विरोधी करार, "स्टील करार".
25 नोव्हेंबर 1936 जर्मनी आणि जपानने अँटी-कॉमिंटर्न करारावर स्वाक्षरी केली. या करारामध्ये कॉमिनटर्नच्या क्रियाकलापांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याची तरतूद आहे. कराराच्या गुप्त परिशिष्टानुसार, यूएसएसआरसह
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi जर्मनी हे नव्यानेच संघटित झालेले राष्ट्र पूर्वेच्या प्रश्र्नामध्ये (ईस्टर्न व्केश्र्चन) निःस्वार्थी व तटस्थ असल्यामुळे ऑटो फोन बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली बर्लिन येथे ही परिषद बोलविण्यात आली. ही परिषद १३ जून १८७८ रोजी सुरू झाली व एक महिना चालली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi 100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचे राष्ट्रपती "राष्ट्राला संबोधित" करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय?
कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या स्वाधीनता किंवा स्वायत्तता याकरिता प्रस्तुत शासनकर्त्याशी लढणे याला स्वातंत्र संग्राम म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi दुसऱ्या महायुद्धाचा भारतावर काय परिणाम झाला?
दुसरे महायुध्द व हिंदुस्थान : दुसऱ्या महायुध्दात हिंदुस्थानचा सहभाग सर्वदृष्टिने लक्षणीय होता. हिंदुस्थानचा स्वतंत्र्यलढा व स्वातंत्र्यप्राप्ती (१५ ऑगस्ट १९४७) या घटनांचा संबंध अप्रत्यक्षपणे हिंदी सैन्याचा सहभाग आणि आर्थिक साहाय्य यांच्याशी येतो. ⇨आझाद हिंद सेना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi पहिले महायुद्ध कधी सुरू झाली?
पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi