नवीन प्रश्न
विखुरलेल्या वस्त्या : जेव्हा वस्तीमधील घरे स्वतंत्र व एकमेकांपासून दूर, सभोवती शेत किंवा मोकळी जागा असेल अशी आढळतात, तेव्हा या प्रकारची वस्ती बनते. उदा., कोकणात, हिमालय पर्वताच्या दऱ्यांमध्ये या प्रकारच्या वस्त्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi 17.5 टक्के आहे. भारताची लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या17. 5 टक्के आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 139 views🌐 marathi लोकसंख्येची संरचना : लिंग गुणोत्तर, वय संरचना, साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi 1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.
पूर्ण वाचा →समावेशन म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतून वंचित राहिलेल्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे समावेशन (Inclusion) होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi सर्वसमावेशक विकास ही संकल्पना आहे की प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या ओळखीची पर्वा न करता, त्यांच्या समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे . विकास प्रक्रिया ज्या सर्वसमावेशक असतात त्या समाजासाठी चांगले परिणाम देतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi ऋग्वेदाचा मुख्य देव इंद्र होता. ऋग्वैदिक काळात ते प्रमुख देव होते. त्याला देवांचा राजा आणि स्वर्गाचा स्वामी म्हणूनही ओळखले जात असे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. हे जनपद म्हणजेच जनसमूह होय. या जनसमूहांच्या प्रमुखा मध्ये रावी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi