नवीन प्रश्न
व्हर्सायच्या तहाच्या वेळी फ्रान्सचा पंतप्रधान कोण होता?
व्हर्सायच्या तहाच्या वेळी फ्रान्सचे पंतप्रधान झॉर्झ क्लेमांसो (१८४१-१९२९) होता.
व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय (विद्यमान पॅरिस शहराचे निवासी उपनगर) येथे झालेला तह. ‘पॅरिसचा तह’ म्हणूनही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi पॅरिस शांतता परिषदेत करण्यात
1946 च्या पॅरिस शांतता परिषदेत करण्यात मसुदा अनेक शांतता पुनरावलोकन करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती खेळाडू. करार हंगेरी, बल्गेरिया, फिनलँड, इटली, रोमानिया: देशांच्या 1939-1945-दुसरा कालावधी युद्धात विजयी होते, आणि युरोप मध्ये माजी जर्मन सहयोगी दरम्यान विरोधी हिटलर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या कार्यकाळात अंदाचे इ. स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली. ह्या काळात व्हर्साय हे पॅरिसजवळ असलेले एक छोटे गाव होते.
व्हर्सायचा राजवाडा हा फ्रान्स देशाच्या व्हर्साय शहरामधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi वर्साय कराराने काय स्थापित केले?
व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ. स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती.
व्हर्सायचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय (विद्यमान पॅरिस शहराचे निवासी उपनगर) येथे झालेला तह.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याचे संकेत दिले होते. यामागचे कारण स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "सरकार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण करणे, लोकांना चांगले आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, लहान कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगणे आणि स्त्री शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या धोरणाचा वापर करणे हे उपाय केले, तर लोकसंख्या नियंत्रण होऊ शकते.
भारत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होणार असून मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचारात आहे. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. विवाहाचे वय वाढवण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi राज्याची सुमारे ६३% लोकसंख्या ही कार्यबल वयोगटातील (१५-५९ वर्षे) आहे. स्त्रियांचे प्रमाण ४८.२ टक्के आहे. नागरी लोकसंख्या ४५% आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या (संख्येने) राज्यात राहते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi जनगणना दर दहा वर्षांनी होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi