नवीन प्रश्न

मराठा समाजाचे संस्थापक कोण? locked

मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. या

पूर्ण वाचा →

मराठ्यांची लोकसंख्या किती आहे? locked

लोकसंख्या
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत.

पूर्ण वाचा →

लग्न करणे गरजेचे आहे का? open

धडधाकट मनुष्य प्राणी असेल तर लग्न करणे किंवा लग्न होणे हा त्याचा अधिकारच आहे. अपवाद वगळता जर लग्न करण्याची ईच्छा झाली तर आपल्या कुवतीनुसार जरुर लग्न करावे. हिंदू धर्मात चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.

पूर्ण वाचा →

वैदिक पद्धतीने लग्न म्हणजे काय? locked

हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं.
 
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात

पूर्ण वाचा →

विधवा आणि घटस्फोटित यांच्या पुनर्विवाह ला काय म्हणतात? open

पुनरुत्थान म्हणजे विवाह किंवा विधवामुक्तीद्वारे, मागील वैवाहिक संघटना संपल्यानंतर जे लग्न होते. काही व्यक्ती इतरांपेक्षा पुनरुत्थान करतात; मागील संबंध स्थिती (उदा. घटस्फोटित वि.

पूर्ण वाचा →

वैदिक काळात विवाहाचे प्रकार किती? locked

हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं.
 
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात

पूर्ण वाचा →

कुळांचे प्रमुख किती प्रकार आहेत? open

याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं. याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची (कुटुंबाची) विभागणी झाली आहे

पूर्ण वाचा →

1951 54 मध्ये भारताच्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कोण काम पाहत होते? locked

श्री. गुलजारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1998 रोजी पंजाबच्या सियालकोट येथे झाला. त्यांचे शिक्षण लाहोर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (1920-1921) श्रम संबंधी समस्यांवर संशोधक म्हणून काम केले. 1921 मध्ये ते नॅशनल महाविद्यालय (मुंबई) येथे अर्थशास्त्राचे

पूर्ण वाचा →

जिल्हा नियोजन समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात? locked

जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतच्या महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम 24 मधील कलम 3 च्या पोटकलम (2) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा नियोजन समिती अस्तित्वात आहे. जिल्हा नियोजन समितीची रचना व कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाच्या 1

पूर्ण वाचा →

तीस लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात नियोजन समितीवर किती सदस्य असतात? locked

30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असेल, तर 50 सदस्य असतात. त्यापैकी 40 सदस्य निवडून द्यावयाचे असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे सदस्य असतात. जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतात.


जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून

पूर्ण वाचा →